शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

आजची शिक्षणव्यवस्था बुद्दीमत्ता मोजण्यास अपुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 14:33 IST

डॉ़ श्रुती पानसे : डॉ.जहागीरदार प्रतिष्ठानतर्फे मेंदूशी मैत्रीवर व्याख्यान

जळगाव : केवळ कमी गुण मिळाले म्हणून मुलांना रागवू नका, त्यांच्यातील बुद्धीमत्ता ओळखा, आजची शिक्षणपद्धतीही बुद्धीमत्ता मोजण्यास अपुरी आहे,असे मत डॉ़ श्रुती पानसे (पुणे)यांनी व्यक्त केले़ कै़ भालचंद्र शंकर जहागीरदार प्रतिष्ठानतर्फे गुरूपौर्णिमेनिमित्त आयोजित व्याख्यानात मेंदूशी मैत्री या विषयावर त्या बोलत होत्या़रविवारी रोटरी भवनात आयोजित या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी डॉ़ राजेश जैनहोते़ डॉ़ जयंत जहागीरदार हे व्यासपीठावर उपस्थित होेते़ सूत्रसंचालन अमोल जोशी यांनी केले़ डॉ़ आनंद दशपुत्रे यांनी प्रश्नांचे वाचन केले़ डॉ़ पानसे म्हणाल्या की मुलांना शाळेत टाकण्याचे वय हे साडेचार वर्षाच्या पुढेच हवे मात्र आपल्याकडे अडीच वर्षांपासून मुलांना शाळेत पाठविले जाते़ त्याच्या मनगटांचा आकलन शक्तिचा विकास झालेला नसताना अभ्यास लादणे हा क्रूरपणा आहे. कु्ऱरपणा सध्या अनेक बालवाड्या करीत असून यासाठी पालकही तेवढेच जबाबदार आहेत़असे वागा मुलांशी... यावर दिल्या टिप्स...-मोबाईल हा कौतुकाची गोष्ट नाही तो मुलांपासून लांबच ठेवा़-मुलांना मांडीवर बसवून गोष्टीच पुस्तक वाचून दाखवा, त्याला चित्रकला शिकवा, वेगवेगळी चित्रे दाखवा़-बदाम, आक्रोळ तर मेंदूसाठी उपयुक्तच आहे, पण थोडा जवसही घ्यावे-राग आल्यानंतर तत्काळ एक ते दहा आकडे मनात मोजावेत, पाणी प्यावे किंवा दीर्घ श्वास घ्यावा,यामुळे रागावर नियंत्रण मिळते-हॅप्पीली केमीकल्स निर्माण करणे गरजेचे असते़ त्यासाठी जुन्या मित्रांशी बोला, नवनवीन कौशल्य शिका़-मुलांना एकच सूचना वारंवार देऊ नका-अभ्यास हा शिक्षा नव्हे तर आवड वाटणे गरजेचे आहे-मुलांचे अजिबात न ऐकणे व सर्वच ऐकणे हे योग्य नाही४मुलांची ७ ते ८ तास झोप झालीच पाहिजे

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव