शहरं
Join us  
Trending Stories
1
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
3
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
4
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
5
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
6
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
7
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
8
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
9
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
10
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
11
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
12
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
13
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
14
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
15
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
16
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
17
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
18
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
19
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...

जीवनात संतुलनाला महत्व द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 19:42 IST

श्रवणानंद सरस्वती महाराज : भागवत कथा

जळगाव : मनुष्याचे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ आहे. त्यातील दोन तर लोकांनी बाजूलाच टाकले आहे. धर्म आणि मोक्ष भेटायचे असेल तर भेटेल असे झाले आहे. इतर दोन पुरुषार्थ अर्थ आणि काम कमविण्यासाठी सर्व मागे लागले आहे. पण लक्षात ठेवा जर तुमच्याकडे संतुलन नसेल तर तुमच्या जीवनाचे संतुलन खराब होईल, असे स्वामी श्रवणानंद सरस्वती महाराज यांनी सांगितले.श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानातर्फे सागर पार्क मैदानावर आयोजित २१ दिवसीय श्रीमद् भागवत कथा महोत्सवाच्या सातव्या दिवशी निरूपण करताना ते बोलत होते.महाराज पुढे म्हणाले की, आपण जेव्हा गर्भात होतो तेव्हा आपले पाय वरच होते. उत्तानपाद जीवच असतो. जीवाचे नाव उत्तानपादच आहे. उत्तानपादाच्या दोन बुद्धी असतात. हे निश्चित आहे बुद्धी जिवाला सुखी बनविण्याचा प्रयत्न करते. अनेकवेळा एका बुद्धीला असे वाटते की आपण जर धर्मपूर्वक जीवन व्यतीत केले तर कधीच धन कमवू शकणार नाही. आजकाल तर लोकांना असा भ्रमच झाला आहे की, आपण खोटे बोलणार नाही, फसवणूक करणार नाही तर आपल्याकडे धन येणार नाही. पुरुषार्थ त्याचे एक माध्यम होऊ शकते. माणसाला यश त्याच्या नशिबाने मिळते परंतु नशिबवान नको पुरुषार्थवादी व्हा, कारण कुणाचेही भाग्य पुरुषार्थशिवाय होत नाही. आज जे आपले भाग्य आहे ते कधीतरी आपले पुरुषार्थ होते, असे स्वामीनी सांगितले. या कथेत विठ्ठलाची सजीव आरास साकारण्यात आली होती.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव