शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 21:30 IST

जळगाव : अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे़ या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट कर्ज माफी देण्यात ...

जळगाव : अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे़ या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट कर्ज माफी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे बुधवारी अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून करण्यात आली़ तर नुकसानग्रस्त शेतकºयांनी चक्क पिके सोबत आणून ती अपर जिल्हाधिकारी यांना दाखविण्यात आले़बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली अपर जिल्हाधिकारी यांची शिवसैनिकांनी भेट घेतली़ अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी हवालदील झाला असून त्वरित पंचनामे करून सरसरकट कर्ज माफी देण्यात यावी, अशी मागणी करीत चर्चा करण्यात आली़ यावेळी उपस्थित शेतकºयांनीही त्यांच्या व्यथा मांडल्या़ नंतर विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ निवेदनात म्हटले की, अवकाळी पावसामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघातील शेतकºयांचे अंदाजे ६८००० हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे़ ऐन पिक कापणीच्यावेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकºयाच्या हाताशी आलेला घास हिरावला गेला असून तात्काळ पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा़ निवेदन देताना सचिन चौधरी, संजय सोनवणे, रामचंद्र पाटील, रमेश पाटील, जनार्दन कोळी, नरेंद्र सोनवणे, दिलीप जगताप, रावसाहेब पाटील, जितेंद्र पाटील, कमलाकर पाटील, जिजाबराव जाधव, प्रवीण पाटील, संजय पाटील, अ‍ॅड़ दीपक वाघ, पंढरी पाटील आदी उपस्थित होते.अशा आहेत मागण्याओला दुष्काळ जाहीर करून शेतकºयांना तात्काळ मदत द्यावी, नुकसानीचे वैयक्तिक स्थरावर पंचनामे न करता सामुहिक पंचनामे करून मदत द्यावी, सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकºयांचे पिक कर्ज माफ करावे, शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे निवेदन देवून करण्यात आली आहे़ नुकसानग्रस्त शेतकºयांना सरसकट कर्ज माफी द्यालोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे़ या नुकसानग्रस्त शेतकºयांना तत्काळ सरसकट कर्ज माफी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे बुधवारी अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून करण्यात आली़ तर नुकसानग्रस्त शेतकºयांनी चक्क पिके सोबत आणून ती अपर जिल्हाधिकारी यांना दाखविण्यात आले़बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली अपर जिल्हाधिकारी यांची शिवसैनिकांनी भेट घेतली़ अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी हवालदील झाला असून त्वरित पंचनामे करून सरसरकट कर्ज माफी देण्यात यावी, अशी मागणी करीत चर्चा करण्यात आली़ यावेळी उपस्थित शेतकºयांनीही त्यांच्या व्यथा मांडल्या़ नंतर विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ निवेदनात म्हटले की, अवकाळी पावसामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघातील शेतकºयांचे अंदाजे ६८००० हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे़ ऐन पिक कापणीच्यावेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकºयाच्या हाताशी आलेला घास हिरावला गेला असून तात्काळ पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा़ निवेदन देताना सचिन चौधरी, संजय सोनवणे, रामचंद्र पाटील, रमेश पाटील, जनार्दन कोळी, नरेंद्र सोनवणे, दिलीप जगताप, रावसाहेब पाटील, जितेंद्र पाटील, कमलाकर पाटील, जिजाबराव जाधव, प्रवीण पाटील, संजय पाटील, अ‍ॅड़ दीपक वाघ, पंढरी पाटील आदी उपस्थित होते.अशा आहेत मागण्याओला दुष्काळ जाहीर करून शेतकºयांना तात्काळ मदत द्यावी, नुकसानीचे वैयक्तिक स्थरावर पंचनामे न करता सामुहिक पंचनामे करून मदत द्यावी, सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकºयांचे पिक कर्ज माफ करावे, शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे निवेदन देवून करण्यात आली आहे़

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव