शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

जळगावात हुंडा पद्धत झुगारून भोई समाजात आदर्श विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 17:35 IST

साखरपुडा पद्धतीलाही दिली तिलांजली

ठळक मुद्देसाखरपुडा पद्धतीलाही दिली तिलांजलीजळगावात पार पडला विवाह सोहळाखान्देशासह अन्य जिल्ह्यातील समाजबांधवांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमतचोपडा,दि.१३ : जळगाव येथील नामदेव जावरे व लोहारा येथील उत्तम भोई या दोघा कुटुंबीयांनी हुंडा या अनिष्ठतेला फाटा दिला. जळगावातील हटकर समाज मंगल कार्यालयात भोई समाज बांधव व इतर समाजातून उपस्थित वºहाडीत १० डिसेंबर रोजी विवाह सोहळा पार पडला. साखरपुडा पद्धतीलाही तिलांजली देण्यात आली. त्यामुळे हा विवाह सोहळा भोई समाजासह इतर समाजासाठी आदर्श ठरणार आहे.समाजात मुलींचे महत्त्व पटत असतानाही अनेक समाजात हुंडा घेणे पिढीजात श्रीमंतांनी प्रतिष्ठेची बाब बनवली आहे. मुलगी विवाहयोग्य होण्याचे वय येऊ लागताच तशी चिंता अनेकांना मिळत्या जुळत्या परिस्थितीने अनेक पालकांना सतावू लागते. त्याचे कारण म्हणजे समाजाला लागलेली हुंडा पद्धतीची कीड ही आजही समाजात सुरू आहे. याचे बळी ठरतात ते गरीब. वधूकुटुंबातील सदस्यांच्या पुढाकाराने समाजप्रबोधन करणारे मुलीचे काका अर्जुन रामचंद्र भोई, एस.ए.भोई यांनी कार्याचा गौरव केला. विवाहस्थळी श्यामराव बावणे, अशोक मोरे, आनंदा शिवदे, दशरथ लांबोळे, सुखराम सूर्यवंशी, भगवान सूर्यवंशी, रामाजी बावणे, रवींद्र भोई, महारू शिवदे, यशवंत भोई, पारस मोरे, प्रकाश जावरे, भिवसन घाटे, विठ्ठल घाटे यांच्यासह जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, सुरत, औरंगाबाद, बुलडाणा, बुºहाणपूर, इंदूर या जिल्ह्यातील समाज बांधव उपस्थित होते.

टॅग्स :JalgaonजळगावChopdaचोपडा