शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

जळगावात मराठा आरक्षणासाठी ३ तास रोखला महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 19:01 IST

आरक्षणापासून मराठा समाजाला दूर केले जात असेल तर २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा, विधानसभेत हाच समाज सरकारला दूर केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे रास्ता रोको आंदोलनात देण्यात आला.

ठळक मुद्देआरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचंवाहतूक वळविल्याने टळली वाहतूक कोंडीघोषणाबाजी करीत केला शासनाचा निषेध

जळगाव : आरक्षणापासून मराठा समाजाला दूर केले जात असेल तर २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा, विधानसभेत हाच समाज सरकारला दूर केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे रास्ता रोको आंदोलनात देण्यात आला. सरकारने आतापर्यंत आरक्षणाबाबत आश्वासनाची खैरात केली, आता मात्र संयम सुटत चालला आहे. होणाºया परिणामाला सरकार जबाबदार राहिल असाही इशारा यावेळी देण्यात आला.क्रांती दिनाचे औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चातर्फे महाराष्टÑ बंदची हाक देण्यात आली होती, त्यानुसार जळगावात गुरुवारी राष्टÑीय महामार्ग क्रमांक सहावरील बांभोरी नजीकच्या गिरणानदीवरील पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दुपारी दोन वाजता सुरु झालेला रास्ता रोको दुपारी ४.५० वाजता मागे घेण्यात आला. त्यामुळे जवळपास तीन तास महामार्ग बंद होता. मराठा आरक्षणाची शपथ घेऊन राष्टÑगीताने आंदोलनाचा समारोप करण्यात आलायावेळी मराठा क्रांती मोर्चातर्फे सरकारविरुध्द घोषणा देऊन महामार्ग दणाणून सोडला होता. ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’, ‘सरकार हमसे डरती है, पुलीस को आगे करती है’, ‘हमारी मांगे पुरी करो, वर्ना खुर्ची खाली करो’, ‘असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय रहात नाही’, यासह जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ आदी घोषणा देण्यात आल्या.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणJalgaonजळगाव