शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षामध्ये चार तालुक्यात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 12:05 IST

मुलांचे सामूहिक विवाह करणार : पारोळा, अमळनेर, जामनेर व चाळीसगावचा समावेश

जळगाव : जिल्ह्यात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटना घडत असून, गेल्या दोन वर्षांत झालेल्या आत्महत्येच्या घटनांमध्ये ७० टक्के आत्महत्या या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत. तर यामध्ये सर्वाधिक आत्महत्येच्या घटना या पारोळा, अमळनेर, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा या भागात झाल्या आहेत. अशी माहिती हॅप्पी मिरर रिसर्च अ‍ॅण्ड मल्टीपर्पज फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. आशिष जाधव यांनी बुधवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.यावेळी रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, प्रा. डी. डी. बच्छाव, सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, ईश्वर मोरे, अशपाक पिंजारी उपस्थित होते. माहितीच्या अधिकारात जिल्हाधिकारी कार्यालयातून आत्महत्याग्रस्त शेतकºयांची माहिती व जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातून जिल्ह्यातील आत्महत्या झालेल्या व्यक्तींची माहिती घेतली होती. यामध्ये २०१५ ते २०१७ या दोन वर्षांत झालेल्या आत्महत्यांचे संख्या शास्त्रीय विश्लेषण केले असता, आत्महत्या केलेल्यांमध्ये ९५ टक्के पुुरुष हे शेतकरी असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली. सन २०१२ ते २०१७ दरम्यान झालेल्या आत्महत्यांमध्ये १५ ते ३३ वयोगटातील तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्याच्या कारणांमागे कर्जबाजारीपणा व दारुच्या व्यसन आहे. तसेच एस. सी., एस. टी व मुस्लीम समाजामध्ये आत्महत्येचे प्रमाण कमी असल्याचेही ते म्हणाले.शेतकºयांच्या मुला-मुलींसाठी मेट्रोमेनियम वेबसाईट सुुरु करणारआत्महत्या केलेल्या शेतकरी बांधवांच्या मुला-मुलींसाठी यासाठी निशुल्क मेट्रोमेनियम वेबसाईट सुरु करण्यात येणार आहे. यातून निशुल्क सामुहिक विवाह सोहळा करण्यात येणार आहे. तसेच आत्महत्येच्या घटनांना आळा बसण्यासाठी पारोळा, अमळनेर, चाळीसगाव या ठिकाणी शोध, बोध व उपाय या विषयाला धरुन एक दिवसीय कार्यशाळादेखील घेणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव