शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

जळगावात अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 13:08 IST

पश्चिम किनारपट्टी लगत कमी दाबाची एक ट्रफ रेषा तयार

जळगाव : महाराष्टÑाच्या पश्चिम किनारपट्टी लगत कमी दाबाची एक ट्रफ रेषा तयार झाल्यामुळे सोमवारी शहरात दुपारी ४ वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. ४ वाजेला सुरु झालेल्या पावसाची रिपरिप सायंकाळी ५.१५ वाजेपर्यंत सुरु होती. यामुळे शहराच्या जनजीवनावर किरकोळ परिणाम झालेला पहायला मिळाला.हवामान विभागाकडून जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानूसार दुपारी १ वाजेपासून शहरात ढगाळ वातावरण पहायला मिळाले. त्यानंतर दुपारी ४ वाजेला रिमझीम पावसाला सुरुवात झाली. तसेच काही काळ पावसाचा जोर देखील वाढला, अचानक झालेल्या पावसामुुळे शहरातील मुख्य बाजारपेठ भागात व्यवसायीकांची धावपळ देखील उडाली होती. दरम्यान, अजून दोन दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागात देखील पावसाने हजेरी लावल्याने शेतीला देखील फायदा होणार आहे.किमान तापमानातही वाढगेल्या आठवड्याभरापासून शहरातील किमान तापमानात घट झाली होती. मात्र, सोमवारी ढगाळ वातावरणामुळे रविवारी १६ अंश असलेला किमान तापमानाचा पारा सोमवारी २२ पर्यंत गेला. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले होते. दोन दिवस शहरात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे.

 

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव