शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बाहेर जाऊन येतो सांगून निघाला अन् शेतातील झाडाला घेतला गळफास

By सागर दुबे | Updated: April 21, 2023 15:28 IST

आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही.

जळगाव : बाहेर जाऊन येतो सांगून घराबाहेर निघालेल्या २२ वर्षीय तरूणाने एका शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली आहे. राहूल रविंद्र सोनवणे (२२, रा. भिलवाडा, कानळदा) असे मृत तरूणाचे नाव असून याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही.

कानळदा येथे राहूल सोनवणे हा आई, वडील आणि लहान बहिण यांच्यासोबत वास्तव्याला होता. मजूरीचे काम करून कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावत होता.  करीत होता. गेल्या काही दिवसांपासून हाताला काम नसल्यामुळे राहूल हा घरीच होता. गुरूवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास हा राहुल हा बाहेर जाऊन येतो, सांगून घराबाहेर निघाला. त्यानंतर त्याने गावातील किरण राणे यांच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

कुटुंबीयांची शोधाशोध...दरम्यान, राहुल हा खूप वेळ होऊन सुद्धा घरी परतला नाही म्हणून आई-वडील चिंतेत होते. त्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केला. मात्र, तो सापडला नाही. अखेर शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास राणे यांच्या शेतातील झाडाला राहुल हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. नंतर सोनवणे कुटूंबियांनी ग्रामस्थांच्या मदतीने राहुल याचा मृतदेह खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात नेला. त्याठिकाणी वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. दरम्यान, आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात असून याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई वत्सलाबाई, वडील रविंद्र सोनवणे, दोन बहिणी असा परिवार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी