शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

गोतावळा अर्थात कॅरिकेचर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 14:24 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘बुक शेल्फ’ या सदरात रवींद्र मोराणकर हे ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांच्या ‘गोतावळा’ या पुस्तकाविषयी लिहिताहेत...

जळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी ‘गोतावळा’ हे पुस्तक लिहिले आहे. बहुतांश मान्यवरांचे लेख हे त्यांच्या वाढदिवशी अभीष्टचिंतन करताना शुभेच्छा देण्यासाठी लिहिले आहेत. जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक भवरलाल जैन यांनी या पुस्तकाला अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. वाढदिवस का आणि कसा साजरा करावा याचे विस्तृत विवेचन त्यात त्यांनी केले आहे. या पुस्तकात लेखक तिवारी यांनी मित्र परिवारातील मान्यवरांविषयी संयमित आणि नेमकेपणाने लेखन केले आहे. यातील लेख हे परिचयात्मक नाहीत, पण व्यक्तींची गुणवैशिष्ट्ये टिपणारी आहेत. त्याला शब्दांचे कॅरिकेचर म्हणजे अर्कचित्र म्हटले आहे. प्रत्येक मान्यवराविषयी वाचन करताना तसा अनुभव येतो. व्यक्तींचे चित्रही डोळ्यासमोर उभे राहते. त्यात पद्मश्री डॉ.भवरलालजी जैन, कविवर्य ना.धों.महानोर, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, नीलिमा मिश्रा, शीतल महाजन, कुलगुरू पी.पी.पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, मंत्री गिरीश महाजन, रतनलाल सी.बाफना, केशवलाल तिवारी, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, खासदार रक्षा खडसे, यजुर्वेंद्र महाजन, गिरीश कुलकर्णी, प्रदीप रस्से, सुशील नवाल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्यक्तीचित्रे दिलीप तिवारी यांनी शब्दबद्ध केली आहेत.लेखक : दिलीप केशवलाल तिवारी,प्रकाशक : प्रशांत पब्लिकेशन्स, पृष्ठे : १८८, मूल्य : २०० रुपये

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव