शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना एकरी १ लाख भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 15:50 IST

केळी पिकास मध्य प्रदेश सरकारने घोषित केल्याप्रमाणे प्रती हेक्टर १ लाख रुपये मिळावे व वीज बिल संपूर्ण माफ करावे, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सोमवारी देण्यात आले.

ठळक मुद्देविविध मागण्यांचे पालकमंत्र्यांना दिले निवेदनराष्ट्रवादी काँग्रेसने केली मागणीबोंडअळीच्या नुकसान भरपाईचे पैसे खात्यावर पडून असल्याचा आरोप

जळगाव : केळी पिकास मध्य प्रदेश सरकारने घोषित केल्याप्रमाणे प्रती हेक्टर १ लाख रुपये मिळावे व वीज बिल संपूर्ण माफ करावे, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सोमवारी देण्यात आले.पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यासाठी बोंडअळीचे भरपाई अनुदान शासनाकडून प्राप्त झाले आहे मात्र अनेक तालुक्यात याचे पैसे तहसीलदारांच्या खात्यात पडून आहेत. हा पैसा शेतकºयांना त्वरित दिला जावा. केळी पिकाचे अतोनात नुकसान झाले असल्याने केळी उत्पादकांना एकरी १ लाख मिळावे व त्यांचे वीज बिल माफ करावे, वीज पंपाच्या वीज दरातील वाढ मागे घ्यावी, जिल्ह्यातील रस्ते खड्डेमुक्त करावेत, शेतकºयांना पिक विम्याची रक्कम त्वरित मिळावी, पाऊन न झाल्याने जिल्ह्यातील तालुक्यात ५० पैशांच्या आत पैसेवारी लावण्यात यावी, पाऊस न झाल्याने पाणी टंचाई भासणार आहे. त्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली. सोपान पाटील, अरविंद मानकरी, सुदाम पाटील, रमेश पाटील, नामदेव चौधरी, राजेंद्र पाटील, जामनेर तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, रवींद्र पाटील (भुसावळ), जि.प. गटनेते शशिकांत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाभरातील अनेक नागरिक उपस्थित होते. त्यांनी विविध समस्यांबाबत पालकमंत्र्यांना निवेदन सादर केले.

टॅग्स :JalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेस