शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘गिरणा’च्या आवर्तनाला यंदा कात्री लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 16:47 IST

कमी पावसाचा परिणाम : आमदारांच्या उपोषणानंतरही पाणी सोडण्याची चिन्हे नाहीत

ठळक मुद्देधरणावर ६९ हजार हेक्टर क्षेत्र अवलंबूनआमदारांच्या उपोषणानंतरही अद्याप पाणी नाहीजेमतेम दोन आवर्तने शक्य

जळगाव : गिरणा धरणात यंदा समाधानकारक पाणीसाठा असला तरी जिल्'ातील टंचाईच्या परिस्थितीमुळे पिण्यासाठीचे आरक्षण वाढणार असून जेमतेम दोन आवर्तने रब्बी व त्यानंतर उन्हाळी पिकांना दिले जाण्याचे संकेत आहेत. यावर्षी जिल्'ात जेमतेम ७० टक्के पाऊस झाला. काही तालुक्यात सरासरी ५० ते ६० टक्क्याच्या जवळपास पाऊस झाला. त्यामुळे यंदा टंचाईच्या झळा लवकर बसण्याची शक्यता आहे. आमदारांच्या उपोषणानंतरही अद्याप पाणी नाही पारोळा-एरंडोल विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी गिरणाचे पाणी पारोळा व एरंडोल तालुक्यातील टंचाईच्या गावांना मिळावे म्हणून अनेर व बोरी प्रकल्पात पाणी सोडावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यांचे उपोषण सोडविण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे आले होते. त्यांनी १५ आॅक्टोबरनंतर पाणी सोडणार असे आश्वासन दिले होते. मात्र १४ आॅक्टोबर उजाडला तरी अद्याप पाणी सोडण्याबाबतचे अद्यापही निर्देश नाहीत. पाणीवाटप समिती बैठक१६आॅक्टोबरलाहोणारका? जलसंपदामंत्री गिरीशमहाजन यांनीडॉ.सतीशपाटीलयांचेउपोषणसोडल्यानंतरतेम्हणालेहोतेकी, शासन निर्णयानुसार १५ आॅक्टोबरपर्यंत अधिकृत पावसाळा असल्याने त्यापूर्वी टंचाई घोषीत करता येत नाही. त्यामुळेच १६ आॅक्टोबरला पाणीवाटप समितीची व त्यानंतर कालवा सल्लागार समितीची बैठक होईल. या समितीसमोर पारोळा शहर व तालुक्यातील स्थिती मांडण्यातयेईल.मात्रअद्यापहीपाणीवाटपसमितीचीबैठकआयोजितकेलेलीनाही. जेमतेम दोन आवर्तने शक्य जिल्'ातील यंदाची टंचाईची स्थिती लक्षात घेता यावर्षी जेमतेम दोन वेळा गिरणाधरणावरून आवर्तन दिले जाण्याची शक्यता आहे. शेवटी शेवटी एक आवर्तन हे पिण्याच्या पाण्यासाठी दिले जाईल. आरक्षणाबाबत पालकमंत्र्यांच्या बैठकहोईल.त्यात हे ठरेल. गिरणा धरण ठरणार वरदान गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा बºयापैकी पाऊस झाला. त्यामुळे हे धरण आतापर्यंत जवळपास ८० टक्के भरलेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा दहा टक्क्याने कमी असला तरी सध्याच्या पाणी साठ्यातून अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. धरणावर ६९ हजार हेक्टर क्षेत्र अवलंबून या प्रकल्पावर जिल्'ातील चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, पारोळा व जळगाव तालक्यातील तसेच याच नदी लगतच्या पांझणनदीवर मालेगाव, चाळीसगाव, भडगाव व धुळे असे सर्व मिळून ६९ हजार ३५१ हेक्टर सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. रब्बी व उन्हाळी पिकांना या धरणावरून पाणी मिळत असते. त्यामुळे नदीवरील पाणी आरक्षणाबाबत नेहमीच उत्सुकता असते.