शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

‘गिरणा’च्या आवर्तनाला यंदा कात्री लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 16:47 IST

कमी पावसाचा परिणाम : आमदारांच्या उपोषणानंतरही पाणी सोडण्याची चिन्हे नाहीत

ठळक मुद्देधरणावर ६९ हजार हेक्टर क्षेत्र अवलंबूनआमदारांच्या उपोषणानंतरही अद्याप पाणी नाहीजेमतेम दोन आवर्तने शक्य

जळगाव : गिरणा धरणात यंदा समाधानकारक पाणीसाठा असला तरी जिल्'ातील टंचाईच्या परिस्थितीमुळे पिण्यासाठीचे आरक्षण वाढणार असून जेमतेम दोन आवर्तने रब्बी व त्यानंतर उन्हाळी पिकांना दिले जाण्याचे संकेत आहेत. यावर्षी जिल्'ात जेमतेम ७० टक्के पाऊस झाला. काही तालुक्यात सरासरी ५० ते ६० टक्क्याच्या जवळपास पाऊस झाला. त्यामुळे यंदा टंचाईच्या झळा लवकर बसण्याची शक्यता आहे. आमदारांच्या उपोषणानंतरही अद्याप पाणी नाही पारोळा-एरंडोल विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी गिरणाचे पाणी पारोळा व एरंडोल तालुक्यातील टंचाईच्या गावांना मिळावे म्हणून अनेर व बोरी प्रकल्पात पाणी सोडावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यांचे उपोषण सोडविण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे आले होते. त्यांनी १५ आॅक्टोबरनंतर पाणी सोडणार असे आश्वासन दिले होते. मात्र १४ आॅक्टोबर उजाडला तरी अद्याप पाणी सोडण्याबाबतचे अद्यापही निर्देश नाहीत. पाणीवाटप समिती बैठक१६आॅक्टोबरलाहोणारका? जलसंपदामंत्री गिरीशमहाजन यांनीडॉ.सतीशपाटीलयांचेउपोषणसोडल्यानंतरतेम्हणालेहोतेकी, शासन निर्णयानुसार १५ आॅक्टोबरपर्यंत अधिकृत पावसाळा असल्याने त्यापूर्वी टंचाई घोषीत करता येत नाही. त्यामुळेच १६ आॅक्टोबरला पाणीवाटप समितीची व त्यानंतर कालवा सल्लागार समितीची बैठक होईल. या समितीसमोर पारोळा शहर व तालुक्यातील स्थिती मांडण्यातयेईल.मात्रअद्यापहीपाणीवाटपसमितीचीबैठकआयोजितकेलेलीनाही. जेमतेम दोन आवर्तने शक्य जिल्'ातील यंदाची टंचाईची स्थिती लक्षात घेता यावर्षी जेमतेम दोन वेळा गिरणाधरणावरून आवर्तन दिले जाण्याची शक्यता आहे. शेवटी शेवटी एक आवर्तन हे पिण्याच्या पाण्यासाठी दिले जाईल. आरक्षणाबाबत पालकमंत्र्यांच्या बैठकहोईल.त्यात हे ठरेल. गिरणा धरण ठरणार वरदान गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा बºयापैकी पाऊस झाला. त्यामुळे हे धरण आतापर्यंत जवळपास ८० टक्के भरलेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा दहा टक्क्याने कमी असला तरी सध्याच्या पाणी साठ्यातून अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. धरणावर ६९ हजार हेक्टर क्षेत्र अवलंबून या प्रकल्पावर जिल्'ातील चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, पारोळा व जळगाव तालक्यातील तसेच याच नदी लगतच्या पांझणनदीवर मालेगाव, चाळीसगाव, भडगाव व धुळे असे सर्व मिळून ६९ हजार ३५१ हेक्टर सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. रब्बी व उन्हाळी पिकांना या धरणावरून पाणी मिळत असते. त्यामुळे नदीवरील पाणी आरक्षणाबाबत नेहमीच उत्सुकता असते.