शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

गिरीष महाजन यांनी जामनेरला बारामती करण्याचे स्वप्न पूर्ण करावे - राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 19:48 IST

ईश्वरलाल जैन यांच्या वक्तव्याचाही निषेध

जामनेर : जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी आधी जामनेरला बारामती करण्याचे दाखविलेले स्वप्न पूर्ण करावे नंतरच बारामती जिंकून दाखविण्याची वल्गना करावी, असे आवाहन तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिले आहे. या वेळी माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या वक्तव्याचाही निषेध करण्यात आला.राष्ट्रवादीच्या कार्यालयात गुरुवारी सायंकाळी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन शनिवार १९ रोजी जामनेरला येत असलेल्या परिवर्तन यात्रेची माहिती दिली. यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. परिवर्तन यात्रेनिमित्त शनिवारी दुपारी ३ वाजता वाकी रोडवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे यांची सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.पाटील यांनी सांगितले की, तालुक्यातील ९० गावांत पाणी टंचाईची स्थिती असणे हे जलसंपदा मंत्र्यांसाठी शोभनीय नाही. राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी काळखेडे येथे आपण जामनेर तालुका वगळून राष्ट्रवादीसाठी काम करु असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य कार्यकर्त्यांची भावना दुखावणारे आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत या वक्तव्याचा निषेध करुन त्यांच्यावर श्रेष्टींनी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील यांनी सांगितले की, जैन यांनी भाजपमध्येच प्रवेश करावा. यावेळी डॉ.प्रशांत पाटील, प्रल्हाद बोरसे उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव