शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

शिरसोलीकरांचा ‘महावितरण’ कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 20:10 IST

रोहित्रातील बिघाडामुळे तीन दिवसांपासून अंधारात आहोत, दम्याचा आजार असलेल्या वृध्द महिलेचा वीज नसल्यामुळे मृत्यू झाला़ वारंवार तक्रार करून सुध्दा संबंधित अधिकारी तुम्ही सुध्दा आकोडे टाका असे म्हणतात साहेब़ आता किती जीव घेणार? असा सवाल शिरसोली प्ऱऩ मधील संतप्त इंदिरानगरवासीयांनी दीक्षितवाडीतील महावितरणच्या कार्यालयात येऊन अधिकाºयांना केला़

ठळक मुद्देतीन दिवसांपासून अंधार असल्याने संतापअधिकाऱ्यांकडून आकोडे टाकण्याचा सल्लानागरिकांनी केला दोन तास ठिय्या आंदोलन

जळगाव- रोहित्रातील बिघाडामुळे तीन दिवसांपासून अंधारात आहोत, दम्याचा आजार असलेल्या वृध्द महिलेचा वीज नसल्यामुळे मृत्यू झाला़ वारंवार तक्रार करून सुध्दा संबंधित अधिकारी तुम्ही सुध्दा आकोडे टाका असे म्हणतात साहेब़ आता किती जीव घेणार? असा सवाल शिरसोली प्ऱऩ मधील संतप्त इंदिरानगरवासीयांनी दीक्षितवाडीतील महावितरणच्या कार्यालयात येऊन अधिकाºयांना केला़गेल्या वर्षभरपासून सकाळी किंवा सायंकाळी या वेळात इंदिरानगरातील वीज पुरवठा खंडित व्हायची़ याबाबत परिसरातील रहिवासी संजय पाटील यांनी महावितरणकडे अर्ज करून ही समस्या सोडवावी याबाबत अर्ज केला होता़ दरम्यान, आॅगस्ट महिन्यात अनेकवेळा दिवसभर वीज गुल होण्याचा प्रकारही सुरू झाला़ अन् गेल्या तीन दिवसांपासून रोहित्र दोन वेळेस आणि केबल देखील दोन वेळा जळाली़ त्यामुळे इंदिरानगरवासी हे तीन दिवसांपासून अंधारात आहेत़ अखेर सोमवारी संतप्त रहिवाश्यांनी आक्रमक भूमिका घेत सकाळी ११़३० वाजता महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला़ तब्बल दोन तास रहिवाश्यांनी ठिय्या मांडत मुख्य कार्यकारी अभियंता संजय तडवी यांना घेराव घालत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले़ तडवी यांनी रहिवाश्यांचे ऐकून घेत त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला़ मात्र, रहिवाश्यांनी महावितरणाच्या भोंगळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली़

टॅग्स :Jalgaonजळगावmahavitaranमहावितरण