शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

अन्नत्याग आंदोलन शेतकऱ्यांच्या मागणीसाठी लोकचळवळ व्हावी : अमर हबीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2017 14:54 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रातील कोणत्याच घटकासाठी भुषणावह नाहीत ,देशाचा पोशींदाच जर खचत गेला तर समाजात भयान परिस्थिती निमॉन होईल त्याची पावले

ऑनलाइन लोकमत

जळगाव,दि. 19 - शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रातील कोणत्याच घटकासाठी भुषणावह नाहीत ,देशाचा पोशींदाच जर खचत गेला तर समाजात भयान परिस्थिती निमॉन होईल त्याची पावले आपण ओळखली पाहिजे शेतकरी कुठला आहे त्यापेक्षा त्याच्या दुखाची ठणक आपली समजून त्याच्या मदतीला धाऊन येण्याची गरज असून अन्नत्याग आंदोलनं आता लोकचळवळ व्हावी असे मत आंदोलनाचे प्रनेते अमर हबीब यानी व्यक्त केले. ते महागाव येथे स्व. साहेबराव पाटील करपे याना श्रध्दांजली अपॅन करताना बोलत होते.आज सकाळी 10 वाजता अमर हबीब महागाव येथे बस स्थानका समोर हजारो समथॅकासह एक दिवसाच्या अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत.साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबियांना श्रद्धाजली अर्पन करून पुष्प हार आर्पन करतांना मा रविकांत तुपकर ,अमर हबीब , डॉ विश्वनाथ विनकरे , देवेंद्र भुयार , सुरेश रोहणेकर शरद पाटील ,जगदिश नरवाडे, नगराध्यक्ष ,सुनिल नरवाडे, उदय नरवाडे, प्रा विलास भवरे , योगेश वाजपेयी, माजी जि प अध्यक्ष भाऊराव चौधरी , संदिप ठाकरे, प्रमोद भरवाडे, शैलेश कोपरकर , संभाजीराव नरवाडे, गजेंद्र देशमुख, गजानन नांदेकर कास्ट्राईब संघटणेचे तालुका अध्यक्ष, महेंद्र कावळे , विशाल पांडे , अशोक तुमवार , अ‍ॅड विवेक देशमुख मनिष जाधव , विनोद पाटील , गोपाल चव्हान, सतिष चव्हान , प्रशांत ठाकरे, प्रदिप पाटील , मुकेश टापरे, शुभम मुंडवाईक, मीथुल अलाटे, गौरव नाईकर , सुधाकर जाधव पुर्शेत्तम राठोड नगरसेवक नारायण शिरबीरे , रामचंद्र तंबाखे व असंख्य शेतकर्यासह नागरिक या आंदोलनात उपस्थित होते , तर या कार्यक्रमादरम्यान सर्व आंदोलकांना काळी रिबीन बांधुन शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध केला तर सर्वांनी त्यांना श्रध्दांजली आर्पन केली