शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

अन्नत्याग आंदोलन शेतकऱ्यांच्या मागणीसाठी लोकचळवळ व्हावी : अमर हबीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2017 14:54 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रातील कोणत्याच घटकासाठी भुषणावह नाहीत ,देशाचा पोशींदाच जर खचत गेला तर समाजात भयान परिस्थिती निमॉन होईल त्याची पावले

ऑनलाइन लोकमत

जळगाव,दि. 19 - शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रातील कोणत्याच घटकासाठी भुषणावह नाहीत ,देशाचा पोशींदाच जर खचत गेला तर समाजात भयान परिस्थिती निमॉन होईल त्याची पावले आपण ओळखली पाहिजे शेतकरी कुठला आहे त्यापेक्षा त्याच्या दुखाची ठणक आपली समजून त्याच्या मदतीला धाऊन येण्याची गरज असून अन्नत्याग आंदोलनं आता लोकचळवळ व्हावी असे मत आंदोलनाचे प्रनेते अमर हबीब यानी व्यक्त केले. ते महागाव येथे स्व. साहेबराव पाटील करपे याना श्रध्दांजली अपॅन करताना बोलत होते.आज सकाळी 10 वाजता अमर हबीब महागाव येथे बस स्थानका समोर हजारो समथॅकासह एक दिवसाच्या अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत.साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबियांना श्रद्धाजली अर्पन करून पुष्प हार आर्पन करतांना मा रविकांत तुपकर ,अमर हबीब , डॉ विश्वनाथ विनकरे , देवेंद्र भुयार , सुरेश रोहणेकर शरद पाटील ,जगदिश नरवाडे, नगराध्यक्ष ,सुनिल नरवाडे, उदय नरवाडे, प्रा विलास भवरे , योगेश वाजपेयी, माजी जि प अध्यक्ष भाऊराव चौधरी , संदिप ठाकरे, प्रमोद भरवाडे, शैलेश कोपरकर , संभाजीराव नरवाडे, गजेंद्र देशमुख, गजानन नांदेकर कास्ट्राईब संघटणेचे तालुका अध्यक्ष, महेंद्र कावळे , विशाल पांडे , अशोक तुमवार , अ‍ॅड विवेक देशमुख मनिष जाधव , विनोद पाटील , गोपाल चव्हान, सतिष चव्हान , प्रशांत ठाकरे, प्रदिप पाटील , मुकेश टापरे, शुभम मुंडवाईक, मीथुल अलाटे, गौरव नाईकर , सुधाकर जाधव पुर्शेत्तम राठोड नगरसेवक नारायण शिरबीरे , रामचंद्र तंबाखे व असंख्य शेतकर्यासह नागरिक या आंदोलनात उपस्थित होते , तर या कार्यक्रमादरम्यान सर्व आंदोलकांना काळी रिबीन बांधुन शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध केला तर सर्वांनी त्यांना श्रध्दांजली आर्पन केली