शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
2
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
5
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
6
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
7
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
8
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
9
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
10
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
11
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
12
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
13
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
14
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
15
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
16
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
17
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
18
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
19
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
20
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका

अन्नत्याग आंदोलन शेतकऱ्यांच्या मागणीसाठी लोकचळवळ व्हावी : अमर हबीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2017 14:54 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रातील कोणत्याच घटकासाठी भुषणावह नाहीत ,देशाचा पोशींदाच जर खचत गेला तर समाजात भयान परिस्थिती निमॉन होईल त्याची पावले

ऑनलाइन लोकमत

जळगाव,दि. 19 - शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रातील कोणत्याच घटकासाठी भुषणावह नाहीत ,देशाचा पोशींदाच जर खचत गेला तर समाजात भयान परिस्थिती निमॉन होईल त्याची पावले आपण ओळखली पाहिजे शेतकरी कुठला आहे त्यापेक्षा त्याच्या दुखाची ठणक आपली समजून त्याच्या मदतीला धाऊन येण्याची गरज असून अन्नत्याग आंदोलनं आता लोकचळवळ व्हावी असे मत आंदोलनाचे प्रनेते अमर हबीब यानी व्यक्त केले. ते महागाव येथे स्व. साहेबराव पाटील करपे याना श्रध्दांजली अपॅन करताना बोलत होते.आज सकाळी 10 वाजता अमर हबीब महागाव येथे बस स्थानका समोर हजारो समथॅकासह एक दिवसाच्या अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत.साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबियांना श्रद्धाजली अर्पन करून पुष्प हार आर्पन करतांना मा रविकांत तुपकर ,अमर हबीब , डॉ विश्वनाथ विनकरे , देवेंद्र भुयार , सुरेश रोहणेकर शरद पाटील ,जगदिश नरवाडे, नगराध्यक्ष ,सुनिल नरवाडे, उदय नरवाडे, प्रा विलास भवरे , योगेश वाजपेयी, माजी जि प अध्यक्ष भाऊराव चौधरी , संदिप ठाकरे, प्रमोद भरवाडे, शैलेश कोपरकर , संभाजीराव नरवाडे, गजेंद्र देशमुख, गजानन नांदेकर कास्ट्राईब संघटणेचे तालुका अध्यक्ष, महेंद्र कावळे , विशाल पांडे , अशोक तुमवार , अ‍ॅड विवेक देशमुख मनिष जाधव , विनोद पाटील , गोपाल चव्हान, सतिष चव्हान , प्रशांत ठाकरे, प्रदिप पाटील , मुकेश टापरे, शुभम मुंडवाईक, मीथुल अलाटे, गौरव नाईकर , सुधाकर जाधव पुर्शेत्तम राठोड नगरसेवक नारायण शिरबीरे , रामचंद्र तंबाखे व असंख्य शेतकर्यासह नागरिक या आंदोलनात उपस्थित होते , तर या कार्यक्रमादरम्यान सर्व आंदोलकांना काळी रिबीन बांधुन शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध केला तर सर्वांनी त्यांना श्रध्दांजली आर्पन केली