शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

आडगाव येथे आगीत घरासह चार गोठे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 16:39 IST

सुदैवाने जिवितहानी टळली मात्र वीस हजाराची रोकड खाक

ठळक मुद्देआगीत संसारपयोगी साहित्यासह २० हजारांची रोकड खाकआग विझविताना नितीन साबळे गंभीर जखमीघरासह चार शेतकºयांचे गोठे जळून खाक

आॅनलाईन लोकमतयावल, दि.१८ : तालुक्यातील आडगाव येथे बुधवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत घरासह चार शेतकºयांचे गोठे जळून खाक झाले. सुदैवाने जिवितहानी टळली मात्र आगीत संसारपयोगी साहित्यासह घरातील २० हजाराची रोकड जळून खाक झाली. दरम्यान आग विझविताना नितीन प्रल्हाद साबळे हे गंभीर जखमी झाले.यावल-चोपडा रस्त्यावरील आडगाव येथील श्री मनुदेवी मंदिराच्या रस्त्यावरील सुमनबाई भगवान पाटील यांच्या राहत्या घरास बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आग लागली. यात त्यांच्या घरातील २० हजार रुपयांची रोकडसह संसारोपयोगी साहित्य, धान्य जळून खाक झाले. चार शेतकºयांच्या गोठ्याला आग लागली. त्यात सचिन गोकुळ पाटील यांचे ६९ हजार ७००, प्रल्हाद सीताराम पाटील यांचे ३५ हजार ३००, सुकलाल पाटील यांचे ७५ हजार २०० आणि मोतीलाल पाटील यांचे ५९ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान,नितीन साबळे हे शेतकºयांच्या गोठ्यातील गुर सोडताना आगीत गंभीरपणे भाजले गेले आहेत. शिवाय त्यांची दुचाकीदेखील आगीच्या भक्षस्थानी सापडली. सुमनबाई यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळाल्याने त्या निराधार झाल्या आहेत. गुरूवारी पहाटे आडगावचे तलाठी एम. एच. तडवी यांनी आगीच्या नुकसानीचा पंचनामा केला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावYawalयावल