शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

जळगाव जिल्ह्यात चार वर्षानंतर पहिल्यांदाच १०० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

By ajay.patil | Updated: October 1, 2023 19:58 IST

जिल्ह्यात सरासरीचा ९२ टक्के पाऊस: मान्सूनही परतीच्या मार्गावर, पारा ३४ अंशावर.

अजय पाटील, जळगाव - जून ते सप्टेंबर हे पावसाचे चार महिने संपले असून, सलग चार वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. एकूण सरासरीच्या ९२ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे.  २०१९ ते २०२२ या चार वर्षात जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला होता. यंदा जरी कमी पाऊस झाला असला तरी समाधानकारक पाऊस म्हणता येणार आहे.

एलनिनोचा प्रभाव असताना, जिल्ह्यात ९२ टक्के पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील बऱ्याच प्रकल्पांमध्ये चांगला जलसाठा आहे. त्यामुळे एलनिनोच्या प्रभाव असलेल्या वर्षात जिल्ह्यात एकूण सरासरीच्या ९२ टक्के पाऊस चांगला मानला जात आहे.  शासकीय नोंदणीप्रमाणे १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान झालेला पाऊस हा अधिकृत मान्सूनचा पाऊस गृहीत धरला जातो. त्यामुळे शासकीय दृष्ट्या ३० सप्टेंबरनंतर पावसाळा संपला असल्याने, जिल्ह्यात चार महिन्यात ५८१ मिमी इतका सरासरी पाऊस झाला आहे.

- जिल्ह्यात एकूण होणारा पाऊस - ६३२ मिमी- जिल्ह्यात झालेला पाऊस - ५८१ मिमी

टॅग्स :Rainपाऊसmonsoonमोसमी पाऊस