शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गुरांसाठी साठवून ठेवलेला चारा फटाक्यामुळे जळाला; २० ते ३० हजार रुपयांचे नुकसान

By विजय.सैतवाल | Updated: November 14, 2023 14:46 IST

रेमंड चौकानजीक असलेल्या समाधान प्लास्ट कंपनी समोर पत्र्याच्या शेडमध्ये गुरांसाठी लागणारा चारा साठवून ठेवण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव :  गुरांसाठी साठवून ठेवलेल्या चाऱ्यावर जळता फटाका उडाल्याने ट्रकभर चारा जळून खाक झाला. यामध्ये २० ते ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग मंगळवार, १४ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास लागली.

जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रेमंड चौकानजीक असलेल्या समाधान प्लास्ट कंपनी समोर पत्र्याच्या शेडमध्ये गुरांसाठी लागणारा चारा साठवून ठेवण्यात आला होता. त्याच्या आजूबाजूला कोणीतरी फटाके फोडले व जळता फटाका चाऱ्यावर उडाला. त्यामुळे चाऱ्याने पेट घेतला व जवळपास ट्रकभर चारा जळून खाक झाला.

घटनास्थळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल ललित नारखेडे व किरण पाटील हे पोहोचले. त्यांनी महानगरपालिकेच्या  अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यावेळी एक बंब दाखल झाला व  आग नियंत्रणात आणली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक आगीची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :fireआग