शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

मुंबईहून विमान पोहचले जळगावात तब्बल ३ तास उशिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 19:47 IST

पहिल्याच दिवशी झाली प्रवाशांची प्रचंड गैरसोय

ठळक मुद्दे२० एप्रिलपासून पुन्हा विमानसेवा सुरूपहिल्याच दिवशी मुंबईहून विमान सुमारे पावणेचार तास उशिरामंगळवारी दुपारी १२.३० वाजता हे विमान प्रवासी घेऊन मुंबईला रवाना

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२४ : गेल्या काही दिवसांपासून बंद पडलेली जळगाव-मुंबई विमानसेवा शुक्रवार, २० एप्रिलपासून पुन्हा सुरू झाली. मात्र मुंबईहून येणारे विमान पहिल्या दिवसापासून उशिरा येत आहे. मंगळवारीही तब्बल तीन तास उशिराने म्हणजे दुपारी १२.१५ वाजता हे विमान जळगावला पोहोचले. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा दीड तास उशिराने म्हणजेच १२.३० वाजता मुंबईकडे रवाना झाले.कंपनीने वेबसाईटवर जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार मुंबईहून सकाळी ७.४० वाजता निघालेले विमान जळगावला ९.१५ ला पोहोचेल, तर जळगावहून मंगळवार, बुधवार व गुरुवार असे तीन दिवस सकाळी ११.०५ वाजता निघून दुपारी १२.४५ वाजता मुंबईला पोहोचणार आहे. तर शुक्रवार, शनिवार व रविवार असे आठवड्यातील तीन दिवस दुपारी २.३० वाजता जळगावहून प्रवासी घेऊन हे विमान मुंबईला दुपारी ४.०५ ला पोहोचेल.२० एप्रिलपासून पुन्हा विमानसेवा सुरू झाली. त्या पहिल्याच दिवशी मुंबईहून विमान सुमारे पावणेचार तास उशिरा पोहोचले. तर मंगळवारी तीन तास उशिराने म्हणजे १२.१५ वाजता हे विमान जळगावला पोहोचले. त्यामुळे मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची तर गैरसोय झालीच, शिवाय जळगावहून मुंबईला ११.०५ला हे विमान निघणार असल्याने ते प्रवासीही जळगाव विमानतळावर येऊन थांबले होते. त्यांनाही दीड तास ताटकळावे लागले. दुपारी १२.३० वाजता हे विमान प्रवासी घेऊन मुंबईला रवाना झाले.

टॅग्स :JalgaonजळगावAirportविमानतळ