शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

उष्माघाताने जळगाव जिल्ह्यात सात दिवसात पाच बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 13:26 IST

तापमान ४५ अंशांवर

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षदिवसागणिक उन्हाचा पारा उंचावत असल्याने जिल्ह्यात उष्माघाताचा तडाखा

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ६ -: दिवसागणिक उन्हाचा पारा उंचावत असल्याने जिल्ह्यात उष्माघाताचा तडाखा बसत आहे. आठ दिवसात पाच बळी गेले आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला असून तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.एरव्ही दरवर्षी मे महिन्यात ४४ अंशावर पारा जातो. यंदा एप्रिलमध्येच ४४ अंशाच्या पुढे पारा गेल्याने जिल्ह्यावासीयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. २८ एप्रिल रोजी सर्वोच्च ४५ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली.२८ एप्रिल रोजी पाचोरा तालुक्यातील आसनगाव येथून लग्न सोहळा आटोपून परत येत असताना गजानन केशव टेंभुर्णे (५०, रा. जलाराम नगर, जळगाव) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. त्यानंतर ३० रोजी दहा दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या जळगाव तालुक्यातील तुरखेडा येथील विलास काशिनाथ सपकाळे (२४) या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला. ३ मे रोजी भुसावळ तालुक्यातील खडका येथील लक्ष्मण छगन बारेला (२५) या तरुणाचा आणि ४ मे रोजी दुपारी भुसावळ येथे अभय फेगडे या तरुण अभियंत्याचा उष्माघाताने मृत्यू झाला. ५ मे रोजी जमनालाल चेताजी रेगर (वय ५५ रा. लेवरिया, ता.राशमी, जि.चितोडगड, राजस्थान ह.मु. राणीचे बांबरुड, ता.पाचोरा) या आईसक्रीम व्यावसायिकाचा दुपारी साडे बारा वाजता उष्माघाताने राणीचे बांबरुड येथे मृत्यू झाला.दरम्यान, या पाचही मृत्यूबाबत वैद्यकीय सूत्रांकडून दुजोरा मिळालेला नसून शवविच्छेदन अहलावालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईस, असे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.आठवडाभरातील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)२८ एप्रिल - ४५२९ एप्रिल - ४४.४३० एप्रिल - ४४२ मे - ४२३ मे - ४४४ मे - ४३५ मे - ४२

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव