शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

धोतऱ्याच्या बिया खाल्ल्याने पाच मुलांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 01:55 IST

चोपडा तालुक्यातील वढोदा येथील एका शेतात खेळणाºया आदिवासी पाच मुलांनी धोतºयाच्या बिया चुकून खाल्ल्याने त्यांना उलट्या होऊ लागल्या, गावचे पोलीस पाटील संदीप पाटील यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी तातडीने हालचाल करून या बालकांना दवान्यात हलविल्याने त्यांचे प्राण वाचल्याची घटना गुरूवारी घडली.

ठळक मुद्दे. उपचारानंतर सर्व मुलांची प्रकृती चांगली आहे.पोलीस पाटलांच्या सतर्कतेने वाचले मुलांचे प्राण

चोपडा : तालुक्यातील वढोदा येथील एका शेतात खेळणाºया आदिवासी पाच मुलांनी धोतºयाच्या बिया चुकून खाल्ल्याने त्यांना उलट्या होऊ लागल्या, गावचे पोलीस पाटील संदीप पाटील यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी तातडीने हालचाल करून या बालकांना दवान्यात हलविल्याने त्यांचे प्राण वाचल्याची घटना गुरूवारी घडली.चोपडा तालुक्यातील वढोदा येथे माणिक उखा पाटील यांच्या शेतात आदिवासी पावरा समाजातील ५ मुले खेळत असतांना त्यांनी धोतरा या विषारी वनस्पतीच्या बिया चुकून खाल्याने त्यांना विषबाधा होऊन उलट्या होवू लागल्या. ही वार्ता गावातील पोलीस पाटील संदीप रघुनाथ पाटील यांना कळली. त्यांनी तातडीने सदर मुलाना घेवुन त्यांचे मित्र माणिक पाटील, सोपान पाटील, मधुकर पाटील यांच्या मोटारसायकलवरून जवळच असलेले होळनांथे येथे दवाखान्यात घेवून गेले . तेथील डॉक्टरांनी बालकांची स्थिती पाहून त्यांना शिरपुर येथे हलवण्यास सांगितले. पोलीस पाटील व त्यांचे मित्र यांनी लगेच या मुलांना शिरपुर येथील रुग्णालयात हलवले. शिरपुर येथे त्यांच्यावर वेळीच प्राथमिक उपचार करण्यात आले. तथापि त्यांची प्रकृती गंभीर असल्याने शिरपुर येथील डॉक्टरानी त्यांना धुळे येथे हलवण्यास सांगितले. त्यामुळे पोलीस पाटील यांनी लगेच रुग्णवाहिका मागवून त्यामधून त्यांना भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात येऊन आणि तेथे वेळीच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर सर्व मुलांची प्रकृती ठिक असुन पुढील उपचार सुरू आहेत.दरम्यान, या विषबाधा झालेल्या मुलांचे वडिल रवाजी पावरा, नाना पावरा, भादले, पावरा यांनी पोलीस पाटील यांनी वेळीच तत्परता दाखवून त्यांच्या मुलांचे धोक्यात आलेले प्राण वाचविल्यामुळे त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.