शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी अर्थसहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 22:48 IST

जामनेर : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांसाठी शासनाने सुरू केलेल्या उभारी योजनेस चालना मिळावी यासाठी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी प्रसाद ...

जामनेर : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांसाठी शासनाने सुरू केलेल्या उभारी योजनेस चालना मिळावी यासाठी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तालुक्यात अशी ५५ कुटुंब असून त्यांना शासनाच्या विविध योजनेच्या माधयमातून अर्थसहाय्य द्यावे, असे आदेश असल्याने या कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या वारसास १ लाखाची मदत दिली जाते. त्याव्यतिरिक्त कुटुंबाचे पालनपोषण चालू राहावे यासाठी त्यांना मनरेगा अंतर्गत विहीर, कृषी विभागाकडून शेळीपालन व्यवसायासाठी, फळबाग लागवडीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.तहसीलदार अरुण शेवाळे, गतविकासाधिकारी जे.व्ही.कवडदेवी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याJamnerजामनेर