शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी अर्थसहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 22:48 IST

जामनेर : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांसाठी शासनाने सुरू केलेल्या उभारी योजनेस चालना मिळावी यासाठी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी प्रसाद ...

जामनेर : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांसाठी शासनाने सुरू केलेल्या उभारी योजनेस चालना मिळावी यासाठी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तालुक्यात अशी ५५ कुटुंब असून त्यांना शासनाच्या विविध योजनेच्या माधयमातून अर्थसहाय्य द्यावे, असे आदेश असल्याने या कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या वारसास १ लाखाची मदत दिली जाते. त्याव्यतिरिक्त कुटुंबाचे पालनपोषण चालू राहावे यासाठी त्यांना मनरेगा अंतर्गत विहीर, कृषी विभागाकडून शेळीपालन व्यवसायासाठी, फळबाग लागवडीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.तहसीलदार अरुण शेवाळे, गतविकासाधिकारी जे.व्ही.कवडदेवी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याJamnerजामनेर