शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

मळगावला पाणी अन् जगण्यासाठी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:10 IST

भडगाव तालुक्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे सर्वत्र दुष्काळीस्थिती आहे. मळगाव येथील नागरिकांचा पाण्यासाठी आणि जगण्यासाठी संघर्ष सुरु असताना रोजगार व घोटभर पाण्यासाठी स्थलांतरीत होण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देपरिसरातील तिनही पाझर तलाव आटलेपिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांवर स्थलांतराची वेळकमी पावसामुळे शेतातील हंगाम गेला

भडगाव : तालुक्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे सर्वत्र दुष्काळीस्थिती आहे. मळगाव येथील नागरिकांचा पाण्यासाठी आणि जगण्यासाठी संघर्ष सुरु असताना रोजगार व घोटभर पाण्यासाठी स्थलांतरीत होण्याची वेळ आली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच गावाला भीषण दुष्काळाच्या झळा बसत आहेत.भडगाव तालुक्यातील मळगाव डोंगराळ भागात बसले आहे. तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या या गावाची ७५१ इतकी लोकसंख्या आहे. या परिसरात छोटे ३ पाझर तलाव आहेत. मात्र पावसाळा कमी झाल्यानंतर ते कोरडे पडतात. त्यामुळे नागरीकांना नेहमी पाणीटंचाईशी सामना करावा लागतो. यापूर्वीही गावाला टँकरने पाणी पुरवठा करावा लागला आहे.नागरीकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व जनावरांचा पाण्याचा प्रश्न, चाºयाचा प्रश्न बिकट होत आहे. सद्यस्थितीला ४० टक्के लोक रोजगारासाठी परजिल्हयात स्थलांतरीत झाले आहेत.मळगावात मुख्य व्यवसाय शेती आहे. शेती पाण्यावर अवलंबुन असते. येथे मात्र पावसाळयावर शेती अवलंबुन असते. कारण शेतशिवार कोरडवाहू अन् डोंगराळ भागात आहे. कपाशी, ज्वारी, बाजरी, तुर, मुग, उडीद यासह अन्य पिकांची पेरणी केली होती. कमी पावसामुळे जेमतेम उत्पन्न शेतकºयांच्या हाती आले. मुग, तुर, उडीद, सोयाबीन पिकाचा दाणाही आला नाही.सतत दुष्काळी स्थितीशी सामना करीत यावर्षीही पिकांसाठी केलेला खर्चही शेतकºयांचा निघाला नाही. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पाऊस रुसला अन् बळीराजा दुखला अशी स्थिती या भागातील आहे.

टॅग्स :WaterपाणीJalgaonजळगाव