शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

शेतकऱ्यांनो संघटित व्हा : खासदार राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 21:59 IST

जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे शेतकरी सन्मान दौरा

ठळक मुद्देतीन-चार वर्षांपासून केळीला बोर्डाप्रमाणे भाव मिळत नाहीजगणं मुश्किल झाले आहे हे खरे असले तरी आम्ही मरणार नाहीव्यापा-यांची मुजोरी मोडून काढण्यासाठी संघटित होणे गरजेचे

आॅनलाईन लोकमतचोपडा,दि.२ : व्यापाºयांची मुजोरी मोडून काढण्यासाठी शेतकºयांनी संघटित होणे गरजेचे असल्याचे स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख- खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.शेतकºयांना सन्मान मिळावा यासाठी राजू शेट्टी राज्यभर दौरा करीत आहेत. त्यात २ रोजी दुपारी शेतकरी संघटनेचे नेते किरण पाटील यांच्या निवासस्थानी घेतलेल्या सभेत बोलत होते.जगणं मुश्किल झाले आहे हे खरे असले तरी आम्ही मरणार नाही, जगणार आहोत, असा निर्धार या दौº्यातून केला जात आहे, असेही ते म्हणाले.या वेळी केळीबाबत डॉ.देसाई यांनी, तीन-चार वर्षांपासून केळीला बोर्डाप्रमाणे भाव मिळत नाही, बोर्डापेक्षा २०० रुपये प्रति क्विंटल भाव कमी मिळतो, असे सांगितले.सभेत विविध नेत्यांनीही काही प्रश्न उपस्थित केले.यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, काहींना सत्तेची उब घ्यायची आहे आणि शेतकºयांचा नेता म्हणूनही मिरवायचे आहे. शेतकºयांचा नेता कोणी म्हणत असेल तर या दोन्ही गोष्टी एकत्र होत नाहीत, म्हणून असे म्हणणाºयांना भामटा म्हटले पाहिजे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता, चिमटा मारला.या वेळी गजानन पाटील, भंगाळे, माणिक कदम, घनश्याम चौधरी, हंसराज वाडगुळे, सोमनाथ बोराडे, पूजा मोरे, राशिका ढगे, डॉ.प्रकाश पोपळे, रविकांत तुपकर, सयाजी मोरे, संदीप जगताप, किशोर ढगे, डॉ.देसाई, राजाराम पाटील, साहेबराव पाटील, शिवाजी पाटील, संजीव बाविस्कर, तुळशीराम धोंडू पाटील, किरण पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीJalgaonजळगाव