शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

शेतकऱ्यांनो संघटित व्हा : खासदार राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 21:59 IST

जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे शेतकरी सन्मान दौरा

ठळक मुद्देतीन-चार वर्षांपासून केळीला बोर्डाप्रमाणे भाव मिळत नाहीजगणं मुश्किल झाले आहे हे खरे असले तरी आम्ही मरणार नाहीव्यापा-यांची मुजोरी मोडून काढण्यासाठी संघटित होणे गरजेचे

आॅनलाईन लोकमतचोपडा,दि.२ : व्यापाºयांची मुजोरी मोडून काढण्यासाठी शेतकºयांनी संघटित होणे गरजेचे असल्याचे स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख- खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.शेतकºयांना सन्मान मिळावा यासाठी राजू शेट्टी राज्यभर दौरा करीत आहेत. त्यात २ रोजी दुपारी शेतकरी संघटनेचे नेते किरण पाटील यांच्या निवासस्थानी घेतलेल्या सभेत बोलत होते.जगणं मुश्किल झाले आहे हे खरे असले तरी आम्ही मरणार नाही, जगणार आहोत, असा निर्धार या दौº्यातून केला जात आहे, असेही ते म्हणाले.या वेळी केळीबाबत डॉ.देसाई यांनी, तीन-चार वर्षांपासून केळीला बोर्डाप्रमाणे भाव मिळत नाही, बोर्डापेक्षा २०० रुपये प्रति क्विंटल भाव कमी मिळतो, असे सांगितले.सभेत विविध नेत्यांनीही काही प्रश्न उपस्थित केले.यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, काहींना सत्तेची उब घ्यायची आहे आणि शेतकºयांचा नेता म्हणूनही मिरवायचे आहे. शेतकºयांचा नेता कोणी म्हणत असेल तर या दोन्ही गोष्टी एकत्र होत नाहीत, म्हणून असे म्हणणाºयांना भामटा म्हटले पाहिजे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता, चिमटा मारला.या वेळी गजानन पाटील, भंगाळे, माणिक कदम, घनश्याम चौधरी, हंसराज वाडगुळे, सोमनाथ बोराडे, पूजा मोरे, राशिका ढगे, डॉ.प्रकाश पोपळे, रविकांत तुपकर, सयाजी मोरे, संदीप जगताप, किशोर ढगे, डॉ.देसाई, राजाराम पाटील, साहेबराव पाटील, शिवाजी पाटील, संजीव बाविस्कर, तुळशीराम धोंडू पाटील, किरण पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीJalgaonजळगाव