शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पातोंडा येथील शेतकऱ्याचे दादर पीक जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 15:54 IST

पातोंडा येथील शेतकऱ्याचे दादर पीक जळून खाक झाले.

पातोंडा, ता.अमळनेर :  येथील एका शेतकऱ्याची दोन बिघे दादर पिकाची कापणी करून आळशिवर पडलेली असताना जळून खाक झाली. यामुळे अंदाजे २० ते २२ हजारांचे नुकसान झाले आहे. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.भगवान निंबा खैरनार यांची खवशी शिवारात शेती आहे. त्यांनी त्यापैकी दोन बिघे शेती बाबूलाल हिलाल पाटील यांना उक्ते दिलेली आहे. बाबूलाल पाटील यांनी खरीप हंगामात मूग टाकला होता. पण अति पावसामुळे मुगाचे पीक सडले. त्यानंतर त्यांनी रब्बीत दादर पेरली होती.   शनिवार, दि.२७ रोजी त्यांनी दादरच्या पिकाची कापणी करून दुपारी दोन वाजता निंबा पाटील  शेतातून घरी आले. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांना माहिती मिळाली की, दादरला आग लागली असून, जळत आहे. शेतमालक निंबा पाटीलसह शिवदास पाटील, दिलीप पाटील, दिलीप बिरारी, राजेंद्र पाटील, जितू बोरसे, गणेश पाटील, शेख रौफ आदी  मदतीला धावून गेले. दादरच्या कणसासह तोटे (धोंडे) जळून खाक झाले होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. एखाद्याने बिडीचा तुकडा न विझवता तसाच फेकून दिला असेल, असा तर्कवितर्क पाहणारे काढत होते. दोन बिघे शेतात दहा-बारा पोते व चारशेच्या आसपास दादर चाराच्या पेंढ्या (कडबा) असे अंदाजे २० ते २२ हजारांचे उत्पन्न आले असते. शेतीला लागलेला सुरुवातीपासून आतापर्यंतचा सहा-सात हजार रुपये खर्च वाया गेला आणि तोंडी आलेला घासदेखील आगीने हिरावून घेतला. अशा आर्थिक संकटात शेतकरी सापडला. तलाठी रजेेेवर असल्याने पंचनामा होऊ शकला नाही. 

टॅग्स :fireआगAmalnerअमळनेर