शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

 शेतक-याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 22:44 IST

तालुक्यातील कंडारी येथे आबासाहेब अमृतराव काळे (५२) या शेतकºयाने आपल्या शेतात विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. काळे यांच्यावर पतसंस्थेचे एक लाख रुपये कर्ज असून यातून हा निर्णय घेतल्याची शक्यताही नातेवाईकांनी व्यक्त केली.  

ठळक मुद्दे कंडारी येथील घटनाशेतात घेतले वीष प्राशन

जळगाव : तालुक्यातील कंडारी येथे आबासाहेब अमृतराव काळे (५२) या शेतकºयाने आपल्या शेतात विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. काळे यांच्यावर पतसंस्थेचे एक लाख रुपये कर्ज असून यातून हा निर्णय घेतल्याची शक्यताही नातेवाईकांनी व्यक्त केली.  आबासाहेब अमृतराव काळे हे मंगळवारी नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. तेथे त्यांनी विषप्राशन केल्याचे शेजारील शेतकºयाच्या लक्षात आले. त्यांनी पोलीस पाटील कैलास रामचंद्र सुर्वे यांना माहिती दिली. सुर्वे यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात प्रकार कळविला. पोलिसांनी पंचनामा केल्यावर रुग्णवाहिकेतून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. काळे यांच्या पश्चात पत्नी सीमा, दोन मुले राहूल व अतुल आहे. राहूल प्राध्यापक असून अतुल हा खासगी बँकेत नोकरीला असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन कापडणीस करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव