शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

‘अमृत’ पाणी योजनेची संपली मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 12:33 IST

फक्त ४० टक्के काम पूर्र्ण : मनपाकडून होणार दंडात्मक कारवाई

जळगाव : ‘अमृत’ अंतर्गत शहरात सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाची दोन वर्षाची मुदत १६ नोव्हेंबर म्हणजेच शनिवारी संपुष्टात आली आहे. दोन वर्षात या योजेनेचे संपूर्ण काम होणे अपेक्षित होते. मात्र, केवळ ४० टक्केच काम पूर्ण झाले आहे. संथ कामामुळे मनपाकडून मक्तेदारावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी दिली.अमृत अंतर्गत शहरासाठी पाणी पुरवठा व मलनिस्सारण योजना मंजूर आहे. त्यापैकी पाणी पुरवठा योजनेला २३ जून २०१६ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर १७ नोव्हेंबर २०१७ पासून अमृतच्या कामाला सुरुवात झाली होती. १६ नोव्हेंबर २०१९ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ४० टक्केच काम पूर्ण झाले आहे. हे काम अत्यंत संथ गतीने सुरु असल्याने मनपा प्रशासनाकडून मक्तेदाराला नोटीस देखील बजावण्यात आली होती. मात्र, कामात कोणतीही गती मिळाली नसल्याने आता पुन्हा वर्षभराची मुदतवाढ मनपा प्रशासनाकडून मक्तेदाराला देण्याची शक्यता आहे.जलवाहिन्यांचे काम ६० टक्केपाणी पुरवठा योजनेतंर्गत ६४४.३६ किमीच्या ११० मीमी ते ६०० मीमीच्या पाईपांव्दारे जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. आतापर्यंत डीआय प्रकारात एकूण ५७.९४ किमी पैकी २५.५० किमीचे काम पूर्ण झाले आहे. एच.डी.पी.आई प्रकारात ५८६ किमी पैकी ३६० किमीचे काम पूर्णअमृत पाणी पुरवठा योजनेचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. हे काम आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र ते होवू शकलेले नाही. त्यामुळे संबधित मक्तेदारावर दंडात्मक कारवाई करून त्यांना मुदतवाढ दिली जाणार आहे. -डॉ.उदय टेकाळे, आयुक्त, मनपाआतापर्यंत पाणी पुरवठा योजनेचे काम ४० टक्के झाले आहे. कामात गती आणण्याची गरज आहे. दरम्यान, कामाची मुदत संपली असली तरी आता मुदतवाढ दिली जाणार आहे. कारवाईबाबत मनपा प्रशासन निर्णय घेवू शकते. -एस.व्ही.निकम, कार्यकारी अभियंता, मजिप्रा

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव