शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात एक लाख नागरिकांचे पाणी दररोज वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 03:11 IST

पाणी असूनही शहराला तीन दिवसांआड पुरवठा; गळती दुरुस्तीची मोहीम हाती घेतली; मात्र वितरण व्यवस्था जुनीच

- अजय पाटील जळगाव : जळगाव शहरातील सुमारे एक लाख नागरिकांना पुरेल इतके पाणी दररोज गळती व ‘लॉसेस’मुळे वाया जाते. एकीकडे पाणी दरवाढीबाबत शासनाचा विचार सुरू असताना दुसरीकडे दररोज वाया जाणाऱ्या या हजारो लिटर पाण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.शहराच्या लोकसंख्येनुसार दरडोई १३० लिटरप्रमाणे ७० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. शहराला वाघूर धरणावरून ९६ एमएलडी पाणी दररोज दिले जाते. शुद्धीकरण करून ७६ एमएलडी पाणी गिरणा टाकीत सोडले जाते. शुद्धीकरणादरम्यान २० एमएलडी पाण्याचा लॉस होतो, तसेच शहराला पाणीपुरवठा होत असताना गळत्यांचे प्रमाण प्रचंड आहे. जळगावात पाणी मुबलक असले तरी वितरण व्यवस्था ४० वर्षांपेक्षा जुनी आहे.मनपाच्या आकडेवारीनुसार शहरात ४०० हून अधिक ठिकाणी गळत्या आहेत. त्यामुळे पाणी पुरवठ्यादरम्यान हजारो लिटर पाणी वाया जाते. परिणामी निर्धारित पाणी पोहोचत नाही.मनपाने गळती दुरुस्तीची मोहीम हाती घेतली; मात्र वितरण व्यवस्था जुनी असल्याने गळती दुरुस्त करूनही तीच परिस्थिती आहे.पाण्याची दरवाढ करण्यापेक्षा दररोज वाया जाणाºया पाण्याची बचत करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नागरिकांना पाण्याचे मूल्य कळेल; पण मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाया जाणाºया पाण्याचे मूल्य कोण करील.- बाळकृष्ण देवरे, पर्यावरणप्रेमीशहरातील गळत्यांवर मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा लॉस रोखण्यात यश आले आहे. अमृत योजनेचे काम सुरू असून, ते पूर्ण झाल्यावर वाया जाणाºया पाण्यावर पूर्णपणे नियंत्रण येणार आहे.- अरविंद भोसले, प्रभारी मुख्य अभियंता,मनपा पाणीपुरवठा विभाग.5,39,000 जळगाव शहराची लोकसंख्या130 लिटर दरमाणसी पाण्याची गरज400 पेक्षा अधिक गळत्या70 दशलक्ष लिटर पाण्याची गरज96 एमएलडी पाणी वाघूर धरणातून

टॅग्स :water shortageपाणीकपात