शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

जळगावात एक लाख नागरिकांचे पाणी दररोज वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 03:11 IST

पाणी असूनही शहराला तीन दिवसांआड पुरवठा; गळती दुरुस्तीची मोहीम हाती घेतली; मात्र वितरण व्यवस्था जुनीच

- अजय पाटील जळगाव : जळगाव शहरातील सुमारे एक लाख नागरिकांना पुरेल इतके पाणी दररोज गळती व ‘लॉसेस’मुळे वाया जाते. एकीकडे पाणी दरवाढीबाबत शासनाचा विचार सुरू असताना दुसरीकडे दररोज वाया जाणाऱ्या या हजारो लिटर पाण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.शहराच्या लोकसंख्येनुसार दरडोई १३० लिटरप्रमाणे ७० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. शहराला वाघूर धरणावरून ९६ एमएलडी पाणी दररोज दिले जाते. शुद्धीकरण करून ७६ एमएलडी पाणी गिरणा टाकीत सोडले जाते. शुद्धीकरणादरम्यान २० एमएलडी पाण्याचा लॉस होतो, तसेच शहराला पाणीपुरवठा होत असताना गळत्यांचे प्रमाण प्रचंड आहे. जळगावात पाणी मुबलक असले तरी वितरण व्यवस्था ४० वर्षांपेक्षा जुनी आहे.मनपाच्या आकडेवारीनुसार शहरात ४०० हून अधिक ठिकाणी गळत्या आहेत. त्यामुळे पाणी पुरवठ्यादरम्यान हजारो लिटर पाणी वाया जाते. परिणामी निर्धारित पाणी पोहोचत नाही.मनपाने गळती दुरुस्तीची मोहीम हाती घेतली; मात्र वितरण व्यवस्था जुनी असल्याने गळती दुरुस्त करूनही तीच परिस्थिती आहे.पाण्याची दरवाढ करण्यापेक्षा दररोज वाया जाणाºया पाण्याची बचत करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नागरिकांना पाण्याचे मूल्य कळेल; पण मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाया जाणाºया पाण्याचे मूल्य कोण करील.- बाळकृष्ण देवरे, पर्यावरणप्रेमीशहरातील गळत्यांवर मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा लॉस रोखण्यात यश आले आहे. अमृत योजनेचे काम सुरू असून, ते पूर्ण झाल्यावर वाया जाणाºया पाण्यावर पूर्णपणे नियंत्रण येणार आहे.- अरविंद भोसले, प्रभारी मुख्य अभियंता,मनपा पाणीपुरवठा विभाग.5,39,000 जळगाव शहराची लोकसंख्या130 लिटर दरमाणसी पाण्याची गरज400 पेक्षा अधिक गळत्या70 दशलक्ष लिटर पाण्याची गरज96 एमएलडी पाणी वाघूर धरणातून

टॅग्स :water shortageपाणीकपात