शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आनंद तरंग - आठाई एक अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 13:10 IST

आज जैन संप्रदायाच्या पर्युषण पर्वाची सांगता होत आहे. आजचा दिवस म्हणजेच संवत्सरी. वेदानुसार संवत्सर म्हणजे वर्ष. संवत्सरी त्या अर्थाने वर्षातून एकदा येणारा दिवस. जैन संप्रदायात या दिवसाचे खूप महत्व आहे. पर्युषण पर्वात आठ दिवसांच्या कालावधीमध्ये अध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी अन्नत्याग करून केवळ पाणी पिऊन उपवास करण्याची प्रथा आहे. यास आठाई असे ...

आज जैन संप्रदायाच्या पर्युषण पर्वाची सांगता होत आहे. आजचा दिवस म्हणजेच संवत्सरी. वेदानुसार संवत्सर म्हणजे वर्ष. संवत्सरी त्या अर्थाने वर्षातून एकदा येणारा दिवस. जैन संप्रदायात या दिवसाचे खूप महत्व आहे. पर्युषण पर्वात आठ दिवसांच्या कालावधीमध्ये अध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी अन्नत्याग करून केवळ पाणी पिऊन उपवास करण्याची प्रथा आहे. यास आठाई असे म्हणतात. आतापर्यंत १९९९, २००८, २०११ व २०१८ मध्ये आठाई केली. प्रत्येक वेळेचा अनुभव वेगळा आहे. तत्पूर्वी १९९२ साली मला माझ्या पूज्य सत्यनारायण गोयंका यांच्याकडून अंतर्मुख होण्याची कला, विपश्यना साधना प्राप्त झाली. १९९९ साली पहिली आठाई अनुभवली. ६ किलो वजन कमी झाले. केवळ दोनच दिवस कसे तरी काम करून पुढील ६ दिवस घरी आराम करूनच व्रताची सांगता झाली. २००८ मध्ये व्रतात माझी काम करण्याची क्षमता वाढली. यावेळी ४ दिवस काम करू शकलो. २०११ साली गांधी रिसर्च फाउंडेशन म्युझियमच्या निर्मितीचे काम करीत असताना तिसरी आठाई केली. माझे गुरुजैन उद्योग समुहाचे संस्थापक भवरलाल जैन यांच्यामते आपल्या कामात मन लावून व्यग्र असणे हाच अध्यात्मिक प्रगती साधण्याचा मार्ग असल्यामुळे ते काम करणाऱ्या माणसाला इतके कठीण व्रत करण्यास कधीच उत्तेजना देत नसते. त्यामुळे त्यांना कळू न देताच मी आठ दिवसांची पचकावणी केली. माझी आठाई सुरु आहे, हे भवरलाल जैन यांना कळल्यावर पुढचे दोन दिवस घरीच रहावे लागले. यावेळी शरीरातील वेदनांकडे सातत्याने बघू शकलो हीच मी या व्रताची उपलब्धी मानतो. मन बºयापैकी शांत होते, काम करताना मन विचलित होत नव्हते. व्रत करूनही काम करण्याची क्षमता वाढल्याने एक वेगळा आत्मविश्वास आला. वय वाढत होते आणि त्याच्यासोबत येणाºया व्याधीही टाळता येणाºया नव्हत्या. २०१४ मध्ये हृदयाची समस्या होती. औषधोपचार सुरु होते. असे असतानाही सकल जैन संघाचे संघपती दलुभाऊ जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आठही दिवस सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत नेहमी प्रमाणे काम करून हे व्रत पूर्ण केले. तेही एकही औषधाची गोळी न घेता. रक्तदाबही वाढला नाही. ही एक वेगळीच अनुभूती होती.- शिरीष बर्वे

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव