शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

आनंद तरंग - आठाई एक अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 13:10 IST

आज जैन संप्रदायाच्या पर्युषण पर्वाची सांगता होत आहे. आजचा दिवस म्हणजेच संवत्सरी. वेदानुसार संवत्सर म्हणजे वर्ष. संवत्सरी त्या अर्थाने वर्षातून एकदा येणारा दिवस. जैन संप्रदायात या दिवसाचे खूप महत्व आहे. पर्युषण पर्वात आठ दिवसांच्या कालावधीमध्ये अध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी अन्नत्याग करून केवळ पाणी पिऊन उपवास करण्याची प्रथा आहे. यास आठाई असे ...

आज जैन संप्रदायाच्या पर्युषण पर्वाची सांगता होत आहे. आजचा दिवस म्हणजेच संवत्सरी. वेदानुसार संवत्सर म्हणजे वर्ष. संवत्सरी त्या अर्थाने वर्षातून एकदा येणारा दिवस. जैन संप्रदायात या दिवसाचे खूप महत्व आहे. पर्युषण पर्वात आठ दिवसांच्या कालावधीमध्ये अध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी अन्नत्याग करून केवळ पाणी पिऊन उपवास करण्याची प्रथा आहे. यास आठाई असे म्हणतात. आतापर्यंत १९९९, २००८, २०११ व २०१८ मध्ये आठाई केली. प्रत्येक वेळेचा अनुभव वेगळा आहे. तत्पूर्वी १९९२ साली मला माझ्या पूज्य सत्यनारायण गोयंका यांच्याकडून अंतर्मुख होण्याची कला, विपश्यना साधना प्राप्त झाली. १९९९ साली पहिली आठाई अनुभवली. ६ किलो वजन कमी झाले. केवळ दोनच दिवस कसे तरी काम करून पुढील ६ दिवस घरी आराम करूनच व्रताची सांगता झाली. २००८ मध्ये व्रतात माझी काम करण्याची क्षमता वाढली. यावेळी ४ दिवस काम करू शकलो. २०११ साली गांधी रिसर्च फाउंडेशन म्युझियमच्या निर्मितीचे काम करीत असताना तिसरी आठाई केली. माझे गुरुजैन उद्योग समुहाचे संस्थापक भवरलाल जैन यांच्यामते आपल्या कामात मन लावून व्यग्र असणे हाच अध्यात्मिक प्रगती साधण्याचा मार्ग असल्यामुळे ते काम करणाऱ्या माणसाला इतके कठीण व्रत करण्यास कधीच उत्तेजना देत नसते. त्यामुळे त्यांना कळू न देताच मी आठ दिवसांची पचकावणी केली. माझी आठाई सुरु आहे, हे भवरलाल जैन यांना कळल्यावर पुढचे दोन दिवस घरीच रहावे लागले. यावेळी शरीरातील वेदनांकडे सातत्याने बघू शकलो हीच मी या व्रताची उपलब्धी मानतो. मन बºयापैकी शांत होते, काम करताना मन विचलित होत नव्हते. व्रत करूनही काम करण्याची क्षमता वाढल्याने एक वेगळा आत्मविश्वास आला. वय वाढत होते आणि त्याच्यासोबत येणाºया व्याधीही टाळता येणाºया नव्हत्या. २०१४ मध्ये हृदयाची समस्या होती. औषधोपचार सुरु होते. असे असतानाही सकल जैन संघाचे संघपती दलुभाऊ जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आठही दिवस सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत नेहमी प्रमाणे काम करून हे व्रत पूर्ण केले. तेही एकही औषधाची गोळी न घेता. रक्तदाबही वाढला नाही. ही एक वेगळीच अनुभूती होती.- शिरीष बर्वे

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव