शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

खान्देशात कर्जमाफीची प्रतीक्षा संपता संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 05:32 IST

जळगाव : कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील दोन लाख ९० हजार ५०१ शेतक-यांनी अर्ज दाखल केले आहेत.

जळगाव : कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील दोन लाख ९० हजार ५०१ शेतक-यांनी अर्ज दाखल केले आहेत. याची माहिती जिल्हा बँकेमार्फत अपलोड करण्यात आली. मात्र, त्यात अनेक त्रुटी राहात असल्याने कर्जमाफी रखडली आहे. धुळ्यात फक्त १३ शेतकरीजिल्ह्यातील ९१ हजार ८६८ शेतक-यांनी आॅनलाइन अर्ज सादर केले होते. या कर्जमाफीसाठी पात्र शेतक-यांच्या पहिली ग्रीन यादी प्रसिद्ध होऊन अनेक दिवस उलटल्यानंतरही, जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १३ शेतक-यांचेच कर्ज माफ झाल्याची माहिती आहे.>नंदुरबार २६५ शेतकरी४७ हजार अर्जांपैैकी २० हजार शेतकरी पात्र ठरविले गेले होते़ यातील २६५ शेतकºयांच्या कर्जमुक्तीची रक्कम शासनाने जिल्हा बँकेकडे वर्ग करून दिली.>शासनाकडून राष्ट्रीयकृत बँकांकडे वर्ग करण्यात आलेल्या रकमेतून कर्जमुक्तीचे कामकाज सुरू आहे़ येत्या काळात शासनाकडून उर्वरित शेतकºयांच्या कर्जाची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे़ बँकांनी शेतकºयांच्या कर्जमुक्तीचे कामकाज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़- संजय धामणकर, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, नंदुरबाऱ

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव