शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 15:19 IST

कोरोनामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था असलेली शेतीची नाळ संकटात आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा फटकाशेतकरी, मजूर चिंतेत

जामनेर, जि.जळगाव : कोरोनामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था असलेली शेतीची नाळ संकटात असून शेतात उत्पादन आहे. परंतु व्यापारी व खरेदीदार नाहीत. शेतीतील उत्पादनाचे भाव कवडीमोल झाले आहेत. शेतकऱ्यांना आता आडतेही उचल देत नसून शेतकरी, मजुरांसमोर आर्थिक टंचाईचे आव्हान उभे राहिले आहे.तालुक्यात रब्बीचा मोठ्या प्रमाणावर पेरा होतो. त्यामध्ये मका, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, भाजीपाला आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असून रब्बीचा उत्पन्न घेतला जातो. ग्रामीण भागाचा आर्थिक कणा शेती मानली जाते. शेतीच्या उलाढालीवर शेतकरी, मजुरांचे आर्थिक नियोजन असते. २१ मार्चपासून लॉकडाउनमुळे सर्व काही थांबलेले आहे. यात शेतकऱ्यांचे संकट वाढले. शेतातील भाजीपाला काढून विक्रीला नेने, गहू, ज्वारी, मका, काढणे सुरू होते. मात्र लॉकडाऊनमुळे शेतकºयांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, व्यापारी नसल्याने शेतीमालाचे भाव हे कवडीमोल झाले आहे. गहू, हरभरा, मका, ज्वारी यांचा हंगाम आता सुरू असून, भाव नसल्याने मात्र घरात माल पडून आहेत. तसेच कपाशीसुद्धा अजून शेतकºयांच्या घरात पडली आहे. सध्या या मालांना कोणी व्यापारी घेत नसल्याने शेतकºयासमोर अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. तसेच तालुक्यात मनरेगाचे एकही काम सुरू नसल्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.यावर्षी विहिरींना पाणी बºयापैकी असल्याने रब्बीची लागवडही मोठ्या प्रमाणात झाली होती. मात्र लॉकडाऊनमुळे शेतकºयांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, व्यापारी माल घेत नसल्याने शेतीमालाचे भाव कवडीमोल झाले आहे. घरातच माल पडून आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.-शांताराम जाधव, शेतकरी, तळेगाव, ता.जामनेर

टॅग्स :FarmerशेतकरीJamnerजामनेर