शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

जळगावात सैन्य भरतीदरम्यान ‘स्वच्छ भारत अभियान’ धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 11:55 IST

प्रशासनातर्फे कोणतीही व्यवस्था न केल्याने उघड्यावर शौचाला जावे लागण्याची वेळ

जळगाव : शहरात सुरू असलेल्या सैन्य भरती दरम्यान स्वच्छ भारत अभियान धाब्यावर ठेवल्याचे चित्र असून प्रशासनातर्फे कोणतीही व्यवस्था न केल्याने शिवतीर्थ मैदानावर उघड्यावर शौचाला जावे लागण्याची वेळ उमेदवारांवर आली आहे.सैन्य भरतीसाठी शहरात मोठ्या प्रमाणात उमेदवार येणार असल्याचा अंदाज असणे स्वाभिवाक आहे, मात्र असे असताना सैन्य भरतीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोठेही फिरते शौचालयाची सुविधा जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन असो की मनपाच्यावतीने करण्यात आलेली नाही. त्यामुळे आलेले उमेदवार शिवतीर्थ मैदानावरच प्रांतविधीसाठी जात असून त्यामुळे या परिसरात सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. या ठिकाणची स्वच्छता कोण करणार असा सवालही उपस्थित केला जात आहे.कोणतीही भरती करताना त्या दरम्यान किमान पिण्याच्या पाण्याची व प्रांतविधीची सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित असते. मात्र या भरती दरम्यान या कोणत्याही सुविधा न दिल्याने उमेदवार त्रस्त झाले आहेत.शिवतीर्थ मैदान परिसरात दुर्गंधी पसरली असून येणाऱ्या जाणाºया नागरिकांसह या परिसरातील विक्रेत्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.स्वच्छ भारत अभियानला हरताळदेशात उघड्यावर कोणी शौचास जावू नये म्हणून मोठा गाजावाजा करीत स्वच्छ भारत अभियान राबिविले जात आहे. मात्र शासकीय यंत्रणेमार्फतच राबविल्या जाणाºया या सैन्य भरतीमध्ये स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासले जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव