शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

पारोळा तालुक्यात २७ गावांना तीव्र पाणी टंचाईचे चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 17:44 IST

पारोळा तालुक्यातील सर्वच छोट्या मोठ्या प्रकल्पांनी तळ गाठला असून २७ गावांना पाणी टंचाईचे चटके बसत आहेत. यामुळे १२ गावांना टँकर तर १२ गावांना विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दरम्यान, ३ गावांमधून पाण्याच्या टँकरची मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देफक्त बोरी धरणातून टँकर भरण्याची व्यवस्थासहा प्रकल्पांमध्ये केवळ मृतसाठा शिल्लकग्रामस्थांची पाण्यासाठी शेतांकडे धाव

लोकमत आॅनलाईनपारोळा, दि.१८ : तालुक्यातील वडगांव प्र अ, हिवरखेडे, कंकराज, सांगवी, मोंढाळे े(पिंपळभैरव) पोपटनगर, मोहाडी दहिगाव, रत्नापिंप्री, मंगरुळ, खेडीढोक, मेहु, टेहू, या १२ गावांना ४ शासकीय, २ खाजगी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर जोगलखेड तांडा, हनुमंतखेडे, पुनगाव, या तीन गावांमधून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी टँकरची मागणी केली जात आहे, तसा प्रस्ताव उपविभागीय पाणी पुरवठा भाग (अमळनेर) यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.१२ गावांना विहिरी अधिग्रहिततालुक्यात एकूण १२ गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी खाजगी विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. त्यात जिराळी, आंबापिंप्री, शेळावे खुर्द, राजवड, लोणी खुर्द, इंधवे, महाळपूर,कराडी,पळासखेडे, रामनगर, नेरपाट, भिलाली या गावांचा समावेश असून तेथील ग्रामस्थांना तुर्त काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.तालुक्यात अनेक छोट्या- मोठ्या गावांना कमी अधिक प्रमाणात पाणी टंचाईची झळ बसत असून या समस्येवर मात करण्यासाठी शासकीय उपायांची वाट न पाहता ग्रामस्थ दररोज बैलगाडी, लोटगाडी, दुचाकी, सायकलवर ड्रम किंवा टाक्या ठेऊन शेतांमधून पिण्यासाठी पाणी आणत आहेत. यात मुंदाणे प्र अ, पोपटनगर या दोन गावांचा प्रामुख्याने समावेश आहे.एप्रिल आणि मे हे तीव्र उन्हाळ्याचे अजून दोन महिने शिल्लक असून ग्रामीण भागातील जनतेला त्यांना तोंड द्यायचे आहे.प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरजतालुक्यात फक्त बोरी धरणात टँकर भरण्याची तेवढी व्यवस्था आहे . पण उर्वरित भोकरबारी, कंकराज, इंदासी, शिरसमणी, खोलसर, सावरखेडे या सर्व धरणात मृत साठा तेवढा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात पाणी टंचाईची स्थिती कोणते वळण घेते याबाबत सर्वच स्तरावर चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने तातडीने उपाययोजनांबाबत पावले उचलण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :Waterपाणी