शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

पाणी काढताना तोल जावून विहिरीत पडल्याने शेतकºयाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 21:20 IST

गुरांसाठी विहिरीतून पाणी काढत असताना ठिबक नळीत पाय अडकून तोल गेल्याने गोरख जगन पाटील (३५) या तरुण शेतकºयाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना मुसळी, ता.धरणगाव येथे शनिवारी दुपारी घडली. डोक्याला मार तसेच पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून पाटील यांचा मृत्यू झाला. 

ठळक मुद्दे  जळगाव जिल्ह्यातील मुसळी येथील घटना  गुरांसाठी काढत होते पाणी

जळगाव : गुरांसाठी विहिरीतून पाणी काढत असताना ठिबक नळीत पाय अडकून तोल गेल्याने गोरख जगन पाटील (३५) या तरुण शेतकºयाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना मुसळी, ता.धरणगाव येथे शनिवारी दुपारी घडली. डोक्याला मार तसेच पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून पाटील यांचा मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,  गोरख पाटील हे शनिवारी शेतात काम करीत असताना दुपारी गुरांना पाणी पाजण्यासाठी विहिरीजवळ आले. त्यांची विहीर सुमारे ४० फूट खोल आहे. वीज नसल्याने बादलीने पाणी काढताना बादलीला बांधलेल्या ठिबकच्या नळीत त्यांचा पाय अडकला आणि त्यातच तोल जावून ते बादलीसह विहिरीत पडले. विहिरीत दहा फूट पाणी होते त्यांना पोहता येत नसल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. आवाज येताच धावले गुराखीगोरख यांचे कुटुंब दुसºया शेतात होते. पाटील विहिरीत पडल्याने आवाज झाला. त्यामुळे शेजारील शेतामध्ये गुरे चारणाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत डोकावल्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात आणला असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात  आई- वडील, पत्नी, दोन मुले,  दोन भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव