शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या दिरंगाईमुळे जि. प. वर नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 12:32 IST

बसला अर्थिक फटका

ठळक मुद्देकेवळ नुकसान आणि मनस्ताप
हितेंद्र काळुंखेजळगाव: शासनाचा कारभार असो की शासकीय कार्यालयांचा. हलगर्जीपणा आणि दिरंगाई यामुळे विविध कामे तसेच योजनांची अंमलबजावणी वेळेवर होवू शकत नाही. याचा फटका मात्र सर्व सामान्यांनाच बसत असतो. अशाच एका प्रकारात शेतकºयांना सुमारे २० वर्षापर्यंत त्यांच्या हक्काचे अर्थात संपादीत केलेल्या जमिनीच्या मोबदल्याचे पैसे न मिळणे म्हणजे हा तर कहरच झाला असे म्हणावे लागेल. ाारंवार पैशांची मागणी करुनही मोबदला न मिळाल्याने या शेतकºयांना कोर्टाच्या पायºया आता न्यायासाठी झिझवाव्या लगात आहे. पाझर तलावांसाठी जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागामार्फत सुमारे १५ ते २० वर्षात जवळपास सव्वाशे शेतकºयांचे भूसंपादन करण्यात असून ४ कोटीचे हे देणे हे वेळेत न दिल्याने ही रक्कम व्जाजासह सुमारे १४ कोटीपर्यंत पोहचली आहे. हा मोबदला वेळवर न दिल्याने मोबदल्याच्या रकमेवर व्याज तर प्रचंड वाढलेच आहे परंतु जिल्हा परिषदेच्या खात्यातून परस्पर रक्कम वळती करण्याची नामुष्कीची वेळही यामुळे आली आहे. न्यायालयाने हा निर्णय दिल्याने जिल्हा बँकेने ही रक्कम खात्यातून काढल्यानंतर जिल्हा परिषद अधिकाºयांनी यास आक्षेप घेतला. दरम्यान ही कार्यवाही नियमानुसारच झाली असल्याचे शेतकºयांच्या वकीलांचे म्हणणे आहे. यानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्हा परिषदेचे सीईओ व मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांच्या खात्यातून महिनाभरात दोन टप्प्यात ५ कोटी १२ लाख निधी वर्ग केला आहे.वास्तविक ही रक्कम देण्याची शासनाची जबाबदारी असताना जिल्हा परिषदेचे पैसे वळविले गेल्याने जिल्हा परिषदेलाच हा फटका आता बसला आहे. सुमारे १५ ते २० वर्षांपासून लढा देवूनही आता कोठे शेतकºयांना काही प्रमाणात मोबदला मिळू शकला. न्यायालयाने कडक भूमिका घेतल्याने हे शक्य झाले असले तरी ज्यांची मुख्य जबाबदारी आहे त्या शासनाला मात्र याचा काहीही फटका बसला नसून जिल्हा परिषदे मार्फत ही कामे झाल्याने जिल्हा परिषदेलाच हा आर्थिक फटका सध्या तरी सहन करावा लागत आहे. नुकसानच नुकसानशासनाने जर शेतकºयांचा मोबदला वेळेत दिला असता तर त्या मोबदल्यावरील व्याजाची रक्कम वाढली नसती. याचबरोबर जिल्हा परिषदेलाही नामुष्की सहन करावी लागली नसती. तसेच शेतकºयांनाही अनेक वर्षापासून नाहक मनस्तपाला सामोरे जावे लागले नसते. दिरंगाई कितीही झाली तरी पैसे देणे टळणार नाही, तर मग वेळेवरच हे काम का होत नाही? असाही महत्वाचा प्रश्न आहे.
टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव