शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

जि. प. त ‘स्वच्छता’ अभियान राबविणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 16:35 IST

सर्वसाधारण सभेत एका सदस्याने तर याबाबत थेट आरोप केला होता.

ठळक मुद्दे गैरप्रकारांचा आजार दिवसेंदिवस वाढतच चालला

  हितेंद्र काळुंखेजळगाव: जिल्हा परिषदेत गैरप्रकार समोर येणे नेहमीचेच झाले आहे. अनेक प्रकरणात अधिकाºयांचा हात असल्याची ओरड होत असताना त्यांच्यावर मात्र कारवाई होत नसल्याने हे प्रकार कमी न होता वाढतच चालले आहे. यामुळे वरिष्ठ अधिकाºयांकडेही आता संशयाची सुई वळली आहे.  एका सर्वसाधारण सभेत एका सदस्याने तर याबाबत थेट आरोप केला होता. परंतु उपयोग हा शून्यच झाला. एकंदरीत अधिकाºयांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे हा गैरप्रकारांचा आजार दिवसेंदिवस वाढतच चालला असल्याने आता ‘यावर’ कडक कारवाईची शस्त्रक्रिया होणे गरजेचे आहे. याबाबतचे सुतोवाच सुमारे महिनाभरापूर्वी राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. जिल्हा परिषदेतील काही अधिकारी ठेकेदारी आणि गैरप्रकार करीत असल्याचे सांगत स्वत: गिरीश महाजन यांंनी मनमानी करणाºया या अधिकाºयांवर कडक कारवाई करावी लागेल.... लवकरच यांची बैठक घेवू असे विधान केले होते. यामुळे ही कारवाई लवकरात लवकर करुन जिल्हा परिषदेत स्वच्छता अभियान राबविणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगावzpजिल्हा परिषद