शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

महावीर नगरात घराच्या ताब्यावरून दोन कुटुंबांमध्ये वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 22:41 IST

जळगाव : महावीरनगरातील एका घराच्या ताब्यावरुन दोन कुटुंबांमध्ये वर्षभरापासून वाद सुरू आहे. या प्रकरणात शनिवारी रात्री पुन्हा एकदा ताबा ...

जळगाव : महावीरनगरातील एका घराच्या ताब्यावरुन दोन कुटुंबांमध्ये वर्षभरापासून वाद सुरू आहे. या प्रकरणात शनिवारी रात्री पुन्हा एकदा ताबा घेण्यावरुन वाद झाला. अखेर शनिवारी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पहिल्या गटातील अभिषेक सुधीर जैन (वय ३९, रा.महावीरनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शनिवारी सांयकाळी ६ वाजता लताबाई राजेंद्र पाटील, मनीलाल गोविंद पाटील, कलाबाई मनीलाल पाटील व सुमीत राजेंद्र पाटील यांच्यासोबत चार अनोळखी लोकांनी बेकायदेशीरपणे घरात प्रवेश करुन जैन कुटूंबीयांना मारहाण केली.जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर गटातील लताबाई राजेंद्र पाटील (४६, रा.महावीरनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शनिवारी सायंकाळी ६ वाजता अभिषेक जैन, त्याची पत्नी व दोन अनोळखी लोकांनी पाटील यांच्या घरात घुसून बेकायदेशीरपणे ताबा घेतला होता.जैन यांनी खोटे कागदपत्र तयार केल्याचे पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यापूर्वी २७ मार्च २०१९ रोजी देखील अभिषेक व त्याची पत्नी अमृता हे पाटीलयांच्या घरात बेकायदेशीपणे शिरले होते.त्यावेळी देखील अभिषेक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात त्याला अटक होऊन सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव