शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, ओव्हरफ्लो झालेल्या मन्याडमधून ४ हजार ९८३ क्युसेक पाणी नदीपात्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 10:13 IST

Girna Dam: उत्तर महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या गिरणा  धरणातून सोमवारी सकाळी ८  वाजेपासून ३४ हजार ६८४ क्युसेसचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

- जिजाबराव वाघजळगाव  - उत्तर महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या गिरणा  धरणातून सोमवारी सकाळी ८  वाजेपासून ३४ हजार ६८४ क्युसेसचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.  नदी काठच्या गावांना गिरणा पाटबंधारे विभागाने सर्तक राहण्याच्या सूचना रविवारी रात्रीचं दिल्या होत्या. ओव्हरफ्लो झालेल्या मन्याड धरणातूनही सोमवारी सकाळपासून ४ हजार ९८३ क्युसेसचा विसर्ग होत आहे. दोन्ही नद्यांमध्ये विसर्ग होणारे पाणी पाहता पूरही येण्याची शक्यता आहे. नागरिकांना देखील सर्तक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून गिरणा धरण परिसरात जोरदार पाऊस होत आहे. धरणाच्या वरील सर्व मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याची आवक वाढली आहे. रविवारी दूपारी १२ वाजता ४९५२ तर सायंकाळी ६ वाजता ७४२८, रात्री आठ वाजता धरणाचे १ ते ६ क्रमांकाचे व्दार २ फुटाने उघडण्यात आले. यातून ९९०४ क्युसेस तर रात्री ९ वाजता १४८५६, रात्री १२ वाजता १७३३२ सोमवारी सकाळी ६ वाजता २२२८४ आणि सकाळी ७ वाजता २९ हजार ७१२ क्युसेस पाणी नदीत सोडण्यात आले आहे. रविवारी रात्री व सोमवारी पहाटे गिरणा धरणात ३० ते ३५ क्युसेसची आवक सुरु होती. त्यामुळेच सोमवारी सकाळी २९ हजार ७१२ इतका विसर्ग वाढविण्यात आला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव