शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

जळगाव ते मुंबई विमानसेवा अचानक रद्द होत असल्याने गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 22:47 IST

तिकीट काढल्यानंतर हिरमोड

ठळक मुद्देपुणे सेवेचा विस्तार व्हावावेळ सोयीची झाल्यास प्रतिसाद वाढेल

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ९ - डिसेंबरपासून जळगाव-मुंबई विमानसेवा सुरु झाली. सुरुवातीला आठवड्यातून सहा दिवस असलेली सेवा आता तीनच दिवस आहे. त्यातच विमान अचानक रद्द होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. पालकमंत्र्यांनी लक्ष घालून ही सेवा पुन्हा आठवड्यातून सहा दिवस करावी व विमानाच्या वेळेत बदल करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.तिकीट काढल्यानंतर हिरमोडजळगावातून ही सेवा तीन दिवस असते. त्यानुसार नियोजन करून व्यापारी व इतर मंडळी नियोजन करीत असतात, मात्र तिकीट काढल्यानंतर बºयाचवेळी विमान रद्द होते. त्यामुळे प्रवाशांचा हिरमोड होतो, असे अनुभवही काही प्रवाशांनी सांगितले.वेळ सोयीची झाल्यास प्रतिसाद वाढेलजळगावातून हे विमान दुपारी असल्याने दीड तासानंतर प्रवासी मुंबईत पोहचतो. मात्र त्या वेळी मंत्रालय असो की व्यापाºयांच्या बैठका असे कोणतेही काम शक्य होत नाही. त्यामुळे जळगावसाठीच्या विमानाला मुंबई येथून सकाळचा स्लॉट मिळावा. यामुळे व्यापाºयांचा आणखी प्रतिसाद वाढेल, असा विश्वासही व्यापाºयांनी व्यक्त केला.आठवड्याच्या सेवेतील एक दिवस तर रविवार असल्याने सुट्टीमुळे कोणतेही कामे होत नाही, असेही काही प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे रविवार ऐवजी दुसºया दिवसाची सेवा सुरू करावी, अशी मागणी आहे. इतकेच नव्हे आठवड्यातून तीन दिवस खूपच कमी होतात, त्यामुळे किमान सहा दिवस तरी ही सेवा सुरू करावी अशी मागणीदेखील होत आहे.पुणे सेवेचा विस्तार व्हावामुंबई पाठोपाठ आता पुण्यासाठीही विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. जळगाव येथून पुणे येथे जाणाºयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पुणे सेवा सुरू झाल्यास त्यास चांगली प्रतिसाद राहील व प्रवाशांचीही सोय होईल असे शहरवासीयांचे म्हणणे आहे.विमानसेवा सुरू झाल्याने सोय झाली आहे. मात्र ऐनवेळी ते रद्द होऊ नये. तिकीट काढलेले असताना ऐनवेळी विमान रद्द झाल्यास हाल होतात. यात सातत्य असावे. आठवड्यातून किमान पाच दिवस ही सेवा मिळावी.- पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष, राज्य व्यापारी महासंघ.

टॅग्स :JalgaonजळगावAirportविमानतळ