शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कर्जमाफीचे व्याज बँकांना भरायला सांगणाऱ्या सरकारचे डोके फिरले का?, खडसेंचा सरकारला घरचा अहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 06:31 IST

जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. खडसे म्हणाले की, कर्जमाफीच्या निर्णयात सरकारने सतत बदल केले. अजूनही सुस्पष्टता नाही.

जळगाव: सरकारने कर्जमाफीबाबत वेगवेगळे निर्णय घेतले. त्यातील बरेच निर्णय हे सभासदांना तसेच मलाही रूचणारे नाहीत. कर्जमाफी शासनाने करायची अन् व्याजाचा भुर्दंड बँकांना भरायला सांगणाºया सरकारचे डोके फिरले काय? असा घरचा अहेर भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी येथे दिला.जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. खडसे म्हणाले की, कर्जमाफीच्या निर्णयात सरकारने सतत बदल केले. अजूनही सुस्पष्टता नाही. कर्जमाफी झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रक्कमेवरचे व्याजच ७० ते ७५ कोटी झाले आहे. मात्र शेतकºयांना या व्याजाचा भुर्दंड पडणार नाही. बँकांनी ते व्याज भरावे, असा निर्णय शासनाने घेतला. याबाबत सरकारकडे बँकांची बाजू मांडूनही उपयोग झाला नाही. नाबार्डनेही सुचविले यात मार्ग काढा, नाही तर राज्यभरातील कर्ज बंद करून टाकू. शासनाच्या या निर्णयाविरोधात व्याज सरकारनेच भरावे, अशी मागणी करीत फक्त आपण औरंगाबाद खंडपीठात गेलो. सरकारविरोधात याचिका दाखल केली. सत्ताधारी पक्षातील आमदारालाच सरकारविरोधात कोर्टात जावे लागते, यापेक्षा दुर्देव काय? अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्र्यांच्या सभेत मांडणार विषयमुख्यमंत्री फडणवीस हे या आठवड्यात जिल्ह्यात दौºयावर येत आहेत. बँकेच्या कार्यकारी संचालकांना सोबत घेऊन त्यांची भेट घेऊन हा विषय मांडू. जर भेट शक्य झाली नाही तर जाहीर सभेतील भाषणात हा विषय मांडू , असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसे