शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

कर्जमाफीचे व्याज बँकांना भरायला सांगणाऱ्या सरकारचे डोके फिरले का?, खडसेंचा सरकारला घरचा अहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 06:31 IST

जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. खडसे म्हणाले की, कर्जमाफीच्या निर्णयात सरकारने सतत बदल केले. अजूनही सुस्पष्टता नाही.

जळगाव: सरकारने कर्जमाफीबाबत वेगवेगळे निर्णय घेतले. त्यातील बरेच निर्णय हे सभासदांना तसेच मलाही रूचणारे नाहीत. कर्जमाफी शासनाने करायची अन् व्याजाचा भुर्दंड बँकांना भरायला सांगणाºया सरकारचे डोके फिरले काय? असा घरचा अहेर भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी येथे दिला.जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. खडसे म्हणाले की, कर्जमाफीच्या निर्णयात सरकारने सतत बदल केले. अजूनही सुस्पष्टता नाही. कर्जमाफी झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रक्कमेवरचे व्याजच ७० ते ७५ कोटी झाले आहे. मात्र शेतकºयांना या व्याजाचा भुर्दंड पडणार नाही. बँकांनी ते व्याज भरावे, असा निर्णय शासनाने घेतला. याबाबत सरकारकडे बँकांची बाजू मांडूनही उपयोग झाला नाही. नाबार्डनेही सुचविले यात मार्ग काढा, नाही तर राज्यभरातील कर्ज बंद करून टाकू. शासनाच्या या निर्णयाविरोधात व्याज सरकारनेच भरावे, अशी मागणी करीत फक्त आपण औरंगाबाद खंडपीठात गेलो. सरकारविरोधात याचिका दाखल केली. सत्ताधारी पक्षातील आमदारालाच सरकारविरोधात कोर्टात जावे लागते, यापेक्षा दुर्देव काय? अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्र्यांच्या सभेत मांडणार विषयमुख्यमंत्री फडणवीस हे या आठवड्यात जिल्ह्यात दौºयावर येत आहेत. बँकेच्या कार्यकारी संचालकांना सोबत घेऊन त्यांची भेट घेऊन हा विषय मांडू. जर भेट शक्य झाली नाही तर जाहीर सभेतील भाषणात हा विषय मांडू , असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसे