शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

धरणगाव बसस्थानक वर्षभरापासून तहानलेले, तर स्वच्छतेचे तीन तेरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 14:51 IST

बसस्थानकात गेल्या वर्षभरापासून प्रवाशांना प्यायला पाणीच नाही. एवढेच नव्हे तर स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत.

धरणगाव : धरणगाव हे जळगाव जिल्ह्यातील तालुक्याचे गाव. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील सर्वात मोठे व तालुक्याचे गाव म्हणून हे गाव ओळखले जाते.  तालुक्याच्या बसस्थानकात गेल्या वर्षभरापासून प्रवाशांना प्यायला पाणीच नाही. एवढेच नव्हे तर स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत.याठिकाणी नवीन बसस्थानक व पाण्याची टाकी गेल्या वर्षभरापूर्वी बांधण्यात आली. या कामास आजच्या स्थितीत जवळपास एक वर्ष पूर्ण होण्यात येत आहे. तरीदेखील बांधण्यात आलेली पाण्याची टाकी कार्यान्वित करण्यात आलेली नाही. यासंदर्भात धरणगाव बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून पत्रव्यवहार करूनदेखील त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. तसेच बसस्थानकात साफसफाईसाठी ठेका देण्यात आला होता. यात स्वच्छतागृह सफाई कामगार साफसफाई करीत होता. मात्र सध्या बसस्थानक कुणीही सफाई करीत नाही. याठिकाणी कोरोनानंतरच्या कालावधीत बस सुरू झाल्यापासून स्वच्छतादेखील केली जात नाही. तसेच बसस्थानकात मातीचे ढिगारे व सर्वदूर अस्वच्छता असे चित्र निर्माण झाले आहे.याठिकाणी असलेली पाण्याची टाकी लवकरच कार्यान्वित केली जाईल, अशी अपेक्षा प्रवासी वर्ग करीत आहेत.

टॅग्स :WaterपाणीDharangaonधरणगाव