शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

योग्य भाव मिळाल्यावरच जमिनी देण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:10 IST

जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्याचे काम सुरु आहे. मात्र, भूसंपादनापोटी रेल्वेतर्फे दिला जाणारा मोबदला ...

जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्याचे काम सुरु आहे. मात्र, भूसंपादनापोटी रेल्वेतर्फे दिला जाणारा मोबदला अत्यंत कमी असल्यामुळे योग्य भाव मिळाल्यानंतरच रेल्वेला जमिनी देण्यावर जळगाव व पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी रेल्वे अधिकाºयांची जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.भुसावळ ते मनमाड दरम्यान या तिसºया रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे सुरुवातीला भुसावळ ते जळगाव दरम्यानचे काम करण्यात आले. हे काम पूर्णत्वास आल्यानंतर रेल्वेतर्फे गेल्यावर्षी मे महिन्यापासून जळगाव ते मनमाड दरम्यानच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या १६० किलो मीटरच्या मार्गावर तिसरी रेल्वे मार्ग उभारण्यासाठी रेल्वेला अनेक शेतकºयांच्या जमिनी भूसंपादन कराव्या लागणार आहेत. यासाठी गेल्या वर्षभरापासून भूसंपादनाची प्रक्रियादेखील सुरु आहे. मात्र, जळगाव तालुक्यासह पाचोरा व चाळीसगाव तालुक्यातील शेतकºयांनी जमिनीला योग्य भाव मिळाल्यावरंच जमिनी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे तिसºया रेल्वे मार्गाच्या कामाला दिवसेंदिवस विलंब होत आहे. भूसंपादना पोटी रेल्वेकडून योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे, अनेक ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया रखडली आहे. शेतकºयांंच्या मागण्या संदर्भात प्रातांधिकाºयांमार्फत शेतकºयांची चर्चा करण्यात आली. मात्र, यातुन शेतकºयांच्या हिताचा कुठलाही समाधानकारक तोडगा निघालेला नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनातर्फे सध्या रेल्वेच्या हद्दीतच तिसºया रेल्वे मार्गाचे काम सुरु आहे. यातील जळगाव ते शिरसोली दरम्यान बहुतांश काम पूर्ण झाले आहे.तोडगा काढण्यासाठी उद्या जिल्हाधिकाºयांसोबत बैठकजमिनींचे भूसंपादन न झाल्यामुळे तिसºया रेल्वे मार्गाच्या पुढील कामाला विलंब होत आहे. या मार्गाचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास, रेल्वे मंत्रालयाकडून मंजुर झालेला निधी परत जाण्याची शक्यता आहे. भूसंपादनाबाबत तोडगा काढण्या संदर्भात गुरुवारी रेल्वे अधिकाºयांची जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगाव