शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील शासकीय आदिवासी वसतिगृहाच्या अडचणी दूर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:16 IST

आश्वासनानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आमरण उपोषण मागे

ठळक मुद्दे आश्वासनांची पूर्तता न झाल्याने आंदोलनखासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आंदोलकांची भेट

जळगाव: शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहातील अडचणी दूर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी गुरूवार, ११ आॅक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास प्रारंभ केला. खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. तसेच सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.यापूर्वी शासकीय आदिवासी वसतिगृहांमधील अडचणींबाबत २१ सप्टेंबर २०१८ रोजी तर २८ सप्टेंबर रोजी प्रकल्प अधिकारी यांना निवेदन दिले होते. प्रकल्प अधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी वरिष्ठ अधिकाºयांश्ी चर्चा करून तत्काळ प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र प्रकल्प अधिकाºयांकडून मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रकल्प अधिकारी यांनी तेव्हा केलेल्या आवाहनामुळेच आमरण उपोषण मागे घेण्यात आले होते. मात्र मागण्यांचा विचार झालेला नाही. त्यामुळे गुरूवार, ११ आॅक्टोबरपासून आमरण उपोषण करीत असल्याचा इशारा दिला.सुप्रिया सुळेंनी घेतली आंदोलकांची भेटखासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. दिवसभर बसूनही कोणीही अधिकारी फिरकला नसल्याचे समजल्याने त्यांनी जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधला. त्यानंतर प्रकल्प अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्या शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. मात्र विद्यार्थ्यांचे समाधान न झाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. रात्रीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर उघड्यावर बसून राहणार असल्याचे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी जाहीर केले. मात्र सायंकाळी जिल्हाधिकाºयांनी या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.-----या आहेत मागण्या१) शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह, जळगाव येथे वाढीव जागा उपलब्ध करून द्याव्या.२) ज्या मुला-मुलींनी या शैक्षणिक वर्षात सन २०१८-१९ मध्ये ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहाची त्वरित व्यवस्था करण्यात यावी.३)ज्या विद्यार्थ्यांनी खास बाब म्हणून अर्ज सादर केलेला आहे, त्यांची तत्काळ यादी जाहीर करावी.