शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 22:02 IST

जळगाव : अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी बांधवांवर अस्मानी संकट ओढावून आले आहे़ त्यामुळे शेतकरी पाल्यांचे शैक्षणिक ...

जळगाव : अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी बांधवांवर अस्मानी संकट ओढावून आले आहे़ त्यामुळे शेतकरी पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी जळगाव जिल्हा युवा सेनातर्फे कुलगुरूंना निवेदन देवून करण्यात आली आहे़निवेनदनात म्हटले की, राज्यासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने हाहा:कार माजविल्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ तर शेतकरी बांधव आर्थिक संकटात सापडले आहे़ त्यामुळे शेतकरी पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी केली आहे़ कुलगुरू यांना निवेदन देताना युवासेनेचे जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, जिल्हा सरचिटणीस राहुल पोतदार, जिल्हा समन्वयक जितेंद्र बारी, विद्यापीठ संपर्क अधिकारी अंकित कासार, विश्वजित पाटील, अविनाश पाटील, हरिलाल शिंदे आदींची उपस्थिती होती़अभाविपतर्फे निवेदनशेतकरी पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची करण्याची मागणी गुरूवारी अभाविपतर्फे कुलगुरूंना करण्यात आली़कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याची दखल घ्यावी,अशी मागणी देखील कुलगुरूंकडे करण्यात आली. निवेदन देताना अभाविपच्या शिष्टमंडळातील विराज भामरे, कल्पेश पाटील, आदित्य नायर, प्रज्वल पाटील, तुषार पाटील, योगेश महाले, शुभम पाटील, वैभव महाजन, विश्वजित गायकवाड, धिरज पाटील, जयेश माळी, गौरव देवकर यांचा समावेश होता.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव