शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

मंडप काढताना विजेच्या धक्याने जळगावात मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 12:30 IST

नीम येथील रहिवासी

ठळक मुद्देमामांचा प्रचंड आक्रोशजिल्हा रुगणालयात आक्रोश

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ९ - वाल्मीकनगरात विवाहसोहळा आटोपल्यानंतर मंडप काढताना विजेचा शॉक लागल्याने मयूर मंगल पवार (१४, रा. निम. ता. अमळनेर ) या मुलाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.याबाबत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली माहिती अशी की, सुट्या असल्याने मयूर पवार हा बांभोरी येथे मामा देविदास मधुकर नन्नवरे यांच्याकडे आईसोबत गेल्या ८ ते १० दिवसांपासून आला होता. मंगळवारी वाल्मीकनगरातील शाळेच्या मैदानावर लग्न होते. तेथे बांभोरी येथील मंडप मालकाचा मंडप टाकण्यात आला होता. त्यामुळे बांभोरी येथे आलेला मयूर हा गावातील काही तरुणांसोबत मंडप काढण्यासाठी वाल्मीकनगरात आला होता. यावेळी अचानक विजेचा धक्का लागल्याने मयूर जमिनीवर कोसळला. हा प्रकार मंडप काढणाऱ्या तरुणांच्या लक्षात येताच त्याला तत्काळ खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. याठिकाणी डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.जिल्हा रुगणालयात आक्रोशघटनेची माहिती कळताच वाल्मिकनगर व बांभोरी येथील नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेवून हळहळ व्यक्त केली. या वेळी मयूरच्या नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावणारा होता. दरम्यान वैद्यकीय अधिकाºयांनी मुलाचा विजेच्या धक्याने तर नातेवाईकांनी उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव