शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

जिल्ह्यात २६३ हेक्टर जमिनीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात ३० ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटीत चाळीसगाव तालुक्यात २५३.०७ हेक्टर जमीन खरडली गेली आहे; ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात ३० ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटीत चाळीसगाव तालुक्यात २५३.०७ हेक्टर जमीन खरडली गेली आहे; तर भडगाव आणि पाचोरा या दोन तालुक्यांत प्रत्येकी पाच हेक्टर जमीन खरडली गेल्याने त्यावरील सुपीक माती वाहून गेली आहे. ५१६ शेतकऱ्यांचे यात नुकसान झाले आहे.

यात सर्वाधिक नुकसान हे चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड या गावात झाले आहे. तेथे ८० शेतकऱ्यांची ६० हेक्टर शेतजमीन खरडली गेली आहे. त्यासोबतच आंबेहोळ ३२ हेक्टर, बाणगाव ३१.७६, शिवापूर ९.२२, पिंपरखेड ६०, लोंजे ३२, रोकडे १५.१९, जामडी ०.४०, पाथर्जे १.६०, कोंगा नगर २.९९, वाघले ०.५०, हातले ०.०५, जावळे ०.२९, रांजणगाव ४.३०, खेरडे १.४०, चाळीसगाव ५, गणपूर ३, वाकडी २.८५, वाघडू २०.२०, बोढरे ३०.३२ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. त्यात ५१६ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. त्यांना शासनाच्या नियमानुसार प्रति हेक्टरी ३७,५०० रुपये मदत दिली जाणार आहे.

पीक विमा नुकसानीचे ३०३ पंचनामे

जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधून पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी ३१९९ प्रकरणे दाखल केली आहेत. त्यातून ७९१ प्रकरणांमध्ये सर्वेक्षण अपूर्ण आहे; तर ३०३ शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.