शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

आबा,भाऊ,अप्पा आता तरी थांबा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:21 IST

आपल्या जिल्ह्यातील मोठे भाऊ, लहाने भाऊ, आप्पा, आबा, दादा, भैय्या सर्वच जण कसे नेहमीच एकमेकांशी भांडत असतात. भांडतात म्हणजे ...

आपल्या जिल्ह्यातील मोठे भाऊ, लहाने भाऊ, आप्पा, आबा, दादा, भैय्या सर्वच जण कसे नेहमीच एकमेकांशी भांडत असतात. भांडतात म्हणजे जनतेच्या प्रश्नासाठी भांडतात.., जनता सर्वपरी मानून जनतेचा कोणताही प्रश्न आला म्हणजे आपले पुढारी एकमेकांविरोधात भांडायला पण कमी पडत नाहीत. आणि जनता व शेतकऱ्यांचे हित आले म्हणजे सर्व विसरून एकत्र यायला देखील कमी पडत नाहीत. आता हेच पहा ना जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठीच पहा ना, आमच्या इकडचे भाऊ आणि तिकडचे भाऊ किती जानी दुश्मन आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मांडीला मांडी लावून बसून शेतकऱ्याच्या भल्यासाठी सर्वपक्षीय पॅनल तयार करत आहेत. मागच्या पाच वर्षापुर्वी पण आमचे भाऊ व तुमचे भाऊ एकत्र आले होते. मग शेतकऱ्यांचे भलेच करून सोडून दिले. मात्र,आता आबा, अप्पा आता यावर्षी थांबून इतरांनाही शेतकऱ्यांचे भले करू द्या म्हणजे झाले.

अजय पाटील, जळगाव.