शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

संविधानामुळे प्रत्येक भारतीय स्वतंत्र्य झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 21:29 IST

जळगाव : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या संविधानामुळेच प्रत्येक नागरिक खऱ्या अर्थाने स्वतंत्र्य झाला आहे, असे मत आंबेडकर चळवळीचे जेष्ठ ...

जळगाव : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या संविधानामुळेच प्रत्येक नागरिक खऱ्या अर्थाने स्वतंत्र्य झाला आहे, असे मत आंबेडकर चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते मुकुंद सपकाळे यांनी संविधान जागर बैठकीत केले. अध्यक्षस्थानी जळगावचे माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे होते.पद्मालय शासकीय विश्रामगृहात लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान जागर समितीची रविवारी झाली. दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजनासह प्रजासत्ताक दिनापर्यंत संविधान जागर करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक शाळेत संविधानाच्या प्रास्ताविकचे वाचन व्हावे, संविधानवर आयोजित स्पर्धा परीक्षेचे आयोजन, परिसंवाद, चर्चासत्रे, व्याख्यानांचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले.भारतीयांचे हक्क व अधिकार धोक्यात सापडले असून संविधानाची जपवणूक करण्यासाठी प्रत्येक भारतीयाला त्याचे महत्व सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा विचार बैठकीत व्यक्त झाला.यावेळी प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, प्रा.प्रकाश कांबळे, जयसिंग वाघ, रविकिरण बिºहाडे आदींनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी झालेल्या चर्चेत अशपाक पिंजारी, अमोल कोल्हे, सचिन धांडे, अनिल नाटेकर, शिवराम पाटील, ईश्वर मोरे, विश्वास बिºहाडे, भारत सासणे, गुरूनाथ सैंदाणे , दिलीप सपकाळे यांनी सहभाग घेतला.बैठकीत सुरेंद्र पाटील, चंदन बिºहाडे, राजेंद्र गडवे, दिलीप अहिरे, बाळासाहेब उदय सपकाळे, भारत सोनवणे, समाधान सोनवणे, गमीर शेख, सुजात ठाकूर, कविता सपकाळे, मिलिंद सोनवणे, राहुल भालेराव, नाना मगरे, प्रदीप सोनवणे, संतोष गायकवाड, मुकेश कुरील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते़

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव