शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

शहराला खरेच अच्छे दिन आलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 13:01 IST

खरच जळगावला अच्छे दिन तर आलेच आणि पारदर्र्शी कारभारही सुरु झालेला दिसून येतोय मी १० जून २०१९ रोजी १२८ ...

खरच जळगावला अच्छे दिन तर आलेच आणि पारदर्र्शी कारभारही सुरु झालेला दिसून येतोय मी १० जून २०१९ रोजी १२८ झाडे तोडल्याची तक्रार महाकार्यक्षम आयुक्तांकडे केली होती. तब्बल ४३ दिवसात ते पर्यावरणाचा ºहास करणाऱ्या विरुध्द साधा गुन्हा दाखल करणे, दंड वसुल करण्याची देखील कारवाई करु शकले नाही. मात्र १८४ व्यापारी संकुलाच्या प्रकरणात पत्र्याचे शेडसह भिंत पाडण्याबाबत एका दिवसात परवानगी देवूून सर्व्हीस रोड बनवा लगेच पत्र लगेचच रोड बनतो ह्या विकासकात जादु आहे की काय? यासाठी सगळ शासन कामाला लागल्याचे दिसुन येते. हे सगळ चालु असतांना भिंत रात्रीतुन तोडली गेली संचालक मंडळ गुलामासारखे दिमतीला तयार.. जिल्हा निबंधक मुग गिळुन बसलेले, मला तर ते आंधळे किंवा बहिरे असल्याची दाट शक्यता वाटत आहे ? हे प्रकरण तातडीने पुण्याला जाते व अवघ्या पंधरा दिवसात पुण्याहून परवानगी देखील येते खरच गतीमान शासनच म्हणावे लागेल तसेच ह्याच शासनातील अधिकाऱ्यांनी दारु दुकानांसाठीही अशीच तत्परता दाखवली होती. मग हा प्रश्न पडतो पारदर्शक कारभार ,अच्छे दिन ,गतिमान शासन काही विशिष्ट लोकांसाठीच आहे का ? खरेतर हे व्यापारी संकुल बाजार समितीने बांधले तर संकुलास तब्बल ३० ते ३५ कोटीचा फायदा होणार आहे. मग हे विकासकाच्या घश्यात टाकण्याचे कारण काय ? मागील सभापती तातडीने बदलवण्यामागचे सुत्रधार देखील विकासकाची जादु तर नसावी ना ? काही विशिष्ट विकासकांनाच कशा गैरमार्गाने बांधकाम करण्याच्या परवानग्या भेटतातच कशा ? आता या प्रकरणात जिल्हाधिकारी जातील लक्ष घालून हा प्रकार रोखतील अशी एकमेव आशा आहे.-गजानन मालपुरे, माजी महानगरप्रमुख, शिवसेना

टॅग्स :Jalgaonजळगाव