शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

जलसंपदा मंत्र्यांच्या मतदार संघातील शेंगोळे गावातील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 23:12 IST

जामनेर : शेंगोळे ता.जामनेर येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून नागरिकांना १० ते १५ दिवसाआड पाणी मिळत आहे. ...

ठळक मुद्दे१० ते १५ दिवसाआड होतोय पाणी पुरवठामोयगाव धरणातील पाणीसाठा अत्यल्पपर्यायी व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी

जामनेर : शेंगोळे ता.जामनेर येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून नागरिकांना १० ते १५ दिवसाआड पाणी मिळत आहे. गावाला मोयगाव धरणातून पाणी पुरवठा घेत असला तरी या धरणात अत्यल्प पाणीसाठी असल्याने प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहेसुमारे दीड हजार लोकसंख्या असलेल्या या गावात गेल्या एक महिन्यापासून टंचाई आहे. चार किमी अंतरावरील मोथगाव धरणातून सध्या पाणी पुरवठा घेत आहे. धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने ग्रामस्थांना पाणी उशीराने दिले जात आहे. गावाजवळ असलेल्या पाणीसाठ्यावर महिला धुनी, भांडी करतात व पिण्यासाठी विहिरीतून पाणी घेतात.मोयगाव धरणातील पाणी संपण्याच्या स्थितीत असल्याने ग्रामस्थांना भविष्यातील भीषण टंचाईची चिंता लागून आहे. गेल्या दोन महिन्यापासून सरपंच व सदस्यांमध्ये वाद निर्माण झाला असून उपसरपंचासह आठ सदस्यांनी राजीनामे दिल्याने पदाधिकाऱ्यांकडून गावाच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरीक करीत आहे.पंचायत समितीने टंचाई स्थिती लक्षात घेवून तातडीने उपाय योजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून घेत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावGirish Mahajanगिरीश महाजन