शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

बेलगंगाचा यंदाही चक्काजामच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 17:16 IST

ऊसाची लागवड वाढली : बॉयलर कामाअभावी गळीत हंगाम न घेण्याचा निर्णय

चाळीसगाव : तब्बल १० वर्ष बंद असलेला बेलगंगा साखर कारखाना लोकसहभागातून भूमीपुत्रांनी विकत घेतला. यामुळे तो सुरु होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र गतवर्षाप्रमाणे यंदाही बेलगंगेचा गळीत हंगाम घेतला जाणार नाही. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील यांनी 'लोकमत'शी बोलतांना दिली.२०१८च्या आधी दहा वर्ष हा कारखाना बंद होता. त्याची मालकी जिल्हा बँकेंकडे होती. त्याचवेळी चित्रसेन पाटील यांनी हा कारखाना पुन्हा सुरु करण्यासाठी लोकसहभागाचा नारा दिला. त्याला तालुकाभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. या चळवळीमुळे ४० कोटी रुपये उभे राहिले. कारखाना खरेदी - विक्रीची प्रक्रिया पार पडली.यानंतर कारखान्यात मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली. पुन्हा तीस कोटी रुपये उभे राहिले. २०१९ मध्ये चाचणी हंगाम घेण्यात आली. यात ५५ हजार टन साखरेचे उत्पादन झाले. याचवेळी ऊसतोड मजुर व शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यात आले. यावर्षी लॉकडाऊनमुळेही अडचणी आल्या. एका बॉयलरचे काम अपूर्ण होते. तो पावसाळ्यात पडूनही आला आहे. त्यामुळे यंदाचा गळीत हंगामषा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान कारखाना सुरु न झाल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असूृन कारखाना नियमीतपणे सुरु करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.