शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बेलगंगाचा यंदाही चक्काजामच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 17:16 IST

ऊसाची लागवड वाढली : बॉयलर कामाअभावी गळीत हंगाम न घेण्याचा निर्णय

चाळीसगाव : तब्बल १० वर्ष बंद असलेला बेलगंगा साखर कारखाना लोकसहभागातून भूमीपुत्रांनी विकत घेतला. यामुळे तो सुरु होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र गतवर्षाप्रमाणे यंदाही बेलगंगेचा गळीत हंगाम घेतला जाणार नाही. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील यांनी 'लोकमत'शी बोलतांना दिली.२०१८च्या आधी दहा वर्ष हा कारखाना बंद होता. त्याची मालकी जिल्हा बँकेंकडे होती. त्याचवेळी चित्रसेन पाटील यांनी हा कारखाना पुन्हा सुरु करण्यासाठी लोकसहभागाचा नारा दिला. त्याला तालुकाभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. या चळवळीमुळे ४० कोटी रुपये उभे राहिले. कारखाना खरेदी - विक्रीची प्रक्रिया पार पडली.यानंतर कारखान्यात मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली. पुन्हा तीस कोटी रुपये उभे राहिले. २०१९ मध्ये चाचणी हंगाम घेण्यात आली. यात ५५ हजार टन साखरेचे उत्पादन झाले. याचवेळी ऊसतोड मजुर व शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यात आले. यावर्षी लॉकडाऊनमुळेही अडचणी आल्या. एका बॉयलरचे काम अपूर्ण होते. तो पावसाळ्यात पडूनही आला आहे. त्यामुळे यंदाचा गळीत हंगामषा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान कारखाना सुरु न झाल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असूृन कारखाना नियमीतपणे सुरु करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.